()॥५॥४/८॥२७/१|_ (_|3२,र 0[)_ 194186 १२०) 7१०० हि. ॥४७-/॥५]) -ह् 09५11७! ए!२1१1॥.॥२१५॥॥३₹ 1.1517२,1२६₹ तथा प्र * (४९०१५०५ [609 - १तल्ञांगा पे०. अकेले ग प्रकाश | ४ 7-- गुणा 5000501011. 0८ लपापाटचेणा ला लगट फा लट तै 11.टच ७९1७", थे मऱ्हाठ्यिचिया नगरी । त्रह्मविबेचा सुकाळु करी । घेणें देणें सुखचि वरी । हो देई या जगा । ---ज्ञानेश्वर. मागेदर्शेक :- श्री. प्रा. र. म. भुसारी, एम्‌. ए. एल्‌ एल्‌. बी. श्री. प्रा. डॉ. ना. गो. नांदापूरकर, एम्‌. ए. पीएच. डी. सम्पादक -- श्री. ग. रा. दुंडे, बी. ए. प्रथम श्री. पांबा गुंजोटीकर, एम्‌. ए. प्रथम, या अंकात-- सं ष्‌ | । - को घ्‌ ७*०१ ७७** «७४०५ ५५९७ ७७१ *०७%१* ७०११ *०*७१ ००*१ ७०७०७ ७% ७ मराठी संध... ....... कणा, आमची अक्नसमस्या'-*... '..*'* नटीचा बुलगा (नाटिका) 00". 1000:. रक्‍ताळले हात (कविता) ११११११९ मराठीची मलुखगिरी'*' म कात वक का प्रोति आणि वैफल्य (लघुनिबंध) '** **. पुरुषांची जात (लघुकथा) 7 00 0. व साहिच्य आणि सामाजिक पुनर्घटना... विरलेल्या मृत्युछामा (कविता) '* सका रानच्या पांखरा (कविता) "*- तत रल मानव नअ!णि तयाची संपत्ति''' '.' ... ... *.. भझचुक भविष्य '..'.'' 1: 000000 0०*-. दोन रुबाया (कविता) करिड डक अढळ अडत डबके डय कड एक महान प्रयोग ७ कन कोळ 2 शोरड हडळ डळ ***श्री, वसंत गुंजोटीकर **““श्रो. भालचंद्र कुलकर्णी ““'श्री. वासुदेव देशमुख "प्रा, श्रीधरराव कुलकर्णो«ुम. श्री. पां. ब्रा, गुंजोटीकर श्री. अनंत हुपरोकर श्री. ग. रा, दंडे श्री. पद्माकर डावरे डॉ. नारायणराव नांदापुरकर श्री. वसंत घाणकर “*“'श्रो, अनंत सोहोनी श्री. यक्षवंत कोतिटकर एम्‌ ए. आमचें सनोगत १००५४७७०७० गे९. ७०३७-३७ नरर केळ. ०589914: औ% ००-1७ ००७० ४७७०७ प्रडळ १९५१--५२ प्रराठी ठाचे वि श्र वंया विद्याप ह... उस्पा क्क '3७2 '35 ३५७४-४१ /५/९.» ५८९० /५९० “१० “५९ “७४३० “०६० “७४३* “४७” “०४३० “४४७” /४/३/ ७१» “७० “१५१७० “९५१४ “क “०४७ “४४ “9० /२४,० “७४९० /७/९* “४४७० ५०३ “के » “रे “३७ वषे रे रें माचे १९५२ [अक १ लळा ४९९९” “९,/// “७४/४/ “४३४ “२/१/ “/ “७४४५ “७४७ “७४७ “क ५९,/४/ “/४ “/४७/ “४४४ “७/४/ “४७/७/ “०/७/ “२,५१५ “१५ “९/४/ *“९,/”४/ “३/”%/ “२४ “/४/ “/४/ “४४ “७/७४ “४४” प्रकाश: च्या तिसऱ्या बपाचा हा पाहिलाच अंक. वाचकांच्या हातीं ता देतांना एकीकडून आनंद होत आहे तर दुसराकडून आटस कालजतर र शकडा मरा ठी भापावंधूंना “ प्रकाश चा हा अंक मिळत नाहीं याबद्दल खद वाटत आहे. या बिपर्यी आमचे मनोगत या अंकाच्या शोबटीं आम्ही व्यक्त कळ आहे. हा अंक निघण्यास बराच विलंब झाला याची कारणाहे त्या लस्वात द्लि आहेत. या अंकाचे प्रकारान उद्यीरा होत आहे हा दाप मान्य करूनाह आतापयतच्डा अकापक्षा हा अक आधक सुंदर नि मोलिक स्वरूपाचा काढण्याचा प्रयत्न कळा आहे हे रसिकांच्या लक्षांत यईलच ठाक्यतो विविध प्रकारचे लेख व जबळ जवळ सवच वाझ्मयप्रकारांचा परामषे घेण्याचा त्न केला असुन अंकाच्या सजावटीत बरीच भर घालण्याचा प्रयत्न कल्याचे सहृदय वाचकांच्या ध्यानांत येईलच. “प्रकाश ' च्या या अंकान विद्यार्यांच्या लटखनाभिरुचीत- व वाऊ्मयसबेत थोडी जरी अभिवाद्वे झाल्याचे वाचकांच्या प्रत्ययास आलं तरच आमच्या या सवे श्रमाचे साथक होडड मित्रहो, गल्या बपोपक्षां या वर्षी जागतिक संसारांत माठमाठ्या घडामाडी झाल्या. कारमीर प्रकरण व कारियाच युद्ध शांत हाडईल काय या विवंचनत असतांना इराण ब इजित्पमध्ये आगीचा भडका उडालला दिसत आहे. त्यामुळ सवे जगाच्या शांततेस धाका निमाण झाला आट. त्रिटनमध्य्रे हुजूर पक्षाच्या विजयाने युद्वप्रिय शाक्त प्रबळ हात आहे ब राया नि अमरका या जगांतीळ दोन प्रमुन्य गटातीळ सघप टळ- याचीं चिन्दे मुळींच दिसत नाहीत. जगांत शांतता प्रस्थापनसाठा भारतान ठक्‍यांततका प्रयत्न करण्याचा निश्चय कळा आह. सुदवान चीन ब भारत यांच स्नहसंबंध दिवस- दिवस वाढत आहेत व इतर राष्टांची सहानुभूती भारतास ।भळत आहे भारतांतील सावेत्रिक निवडणुका संपल्या ब आपल्या मायभुमात आतां खऱ्या लॉकराज्याचा उदय हात आह. भारतांसारख्या वहतांशी निरक्षर ब पाटचात्य दशांच्या मानानं मागासलेल्या राष्ट्रांत जगांतील ही पहिळी माठो निवडणक अत्येत यठास्थरोरीत्या पार पडळी. सरकारन निवडणुकांची व्यवस्था चाख व निःपक्षपाती ठवळी असली तरी यक्ााच सवस्थी श्रय भारतीय जनवळाच आह. मतांचे महत्त्व ओळसखन वह तक मतदारांना आपल मत योग्य रीतीने दिळ ब अदा प्रकार प्रजाराज्याचा पाया पाडला नव्वद टक्क मतदार ।]नरक्षर असतां संतरा काटी मतदारांना कळळी निवड इतक्या शिस्तीने ब शांतपण पार पडू ठाकत तर दसरी नव समाज ।नांमतीचो काम अशाच सयमान ब जामान पार प्डनाल अशी ओठा कां करू नय? पं. नहरूच्या नतृत्वामध्य जस अचूक राजकाय शहाणपण प्रतीत हाते तसच यांच आथक धारण अचूक वनल तर पुष्कळच प्रगत होइळ यांत ठाका नाहीं यानंतर या अकांतीळ निरनिराळ्या लढत राचे थराडक्यांत दठान करवून दता. प्रका शा “७९ “१६५ “५५९० /५/१० /९/९ /४/९ “9१० /०/१ “१५ “९८४५ “९५१० /७६४* “९४३५ “७५३० “९.६५ “७९.५ “९९.० “९.५.५ “९२.० “९५२० “९५० ९५७ /२/१३० “र, “९७४१, “२४” /७४१० /७/१० श्री. पद्माकर डावरे यांचो ' बिरलेली मृत्युळाया' ही लघुकथा हे या अंकाचे पहिलें आकपण आहे. श्रो. डावर यांना महाराष्ट्रांतील प्रमुख मारसकांतून प्रसाद्व मिळत आह हे सबोना माहिती असंळच. नव्या लघुकथेचो सुरवात प्रियकराने प्रेयसीसाठी ळिहिळल्या पत्राने केल्यामुळे जयंतच्या जावबनाचा शोकांतिका घडणार हाती पण तिळा लेखकाने आनेदपयवसायी करण्यांत वरच कोशल्य़ दाखविळ आह. शेवटपयत वाचकांची उत्कठा टिकून रहाते हेंच या लघुकथच्या यशाच मुख्य कारण आह गुरुवये डॉ. नांदापूरकर यांचा कविता त्यांच्या प्रेमळ, हळव्या व निसगाशी तादात्म्य पाबणाऱ्या वृत्तीची साक्ष दत आह तर प्रा. श्रोबर कुळकरणा यांचा संशाधनपर लेख त्यांच्या गाढ व्यासंगाचा नमूना आह. श्रो. यशवन्त कानटकरांनी माझ्या विनं- तीस मान देऊन आपल्या ' दान रुवाया ' प्रकाशित करण्यास दिल्याबद्दल ' प्रकादा त्यांचा उपकृत राहील. श्री. भालचंर कलकर्णी यांचो ऑल हंड्या राड्ञाच्या हेद्रावाद केंद्राने ध्वनि आलेली नाटिका हे या अकाचे वेशिष्ठय आह. ' प्रकाठा! मध्ये पहिल्यांदाच एक- नाटिका प्रकाशित होत आहे. श्री. पां. बा. रुंजोटीकर यांचा लघुनिवंथ लांच्या चाख- दळ बुद्धी दरोन घडवीत आहे व त एक यठास्वा लेखक हाण्याच्या मागावर आहेत ह सुच- वीत आहेच लांच वंधू श्रो. वसंत गुंजोटोकर यांचा लेव त्यांच्या अभ्यासू वृत्ताची साक्ष देत आह ळक मित्रहा, भाषपची सबा, समाज सधारणा ब ळाकराज्याचा मान वाढ- विण्यासा्ठचआपली ळरूणी आपण बाहिळी पाहिज मातृभापला यशाच्या शिस्वरावर आरूढ करीतअसतांनाच आपल्या राष्टांत लाकशाही समाजवादाचा स्थापना करण्यासाठा इतरा प्रमाणेच लखकांनोहि आपला बांटा उचलला पाहजे प्रकादा ' च्या संपाद्कपदा माझ्यासारखा एक ज्युनञअरचा विद्याथा निवडून येणे हा घटना अपूव असली तरी ' प्रकाश ' च्या आतांपयतच्या परपरस अनु- सरून याच्या मोलिकतेत कशी भर टाकन अशी साररी विवचना लागून हाता. माझा प्रयत्ल कितपत यशस्वी झाला आह त प्रमळ बाचकच ठरबताल या ठिकराणों मला प्रा.र. म. भुसारी व डॉ. ना. गा. नांढापूरकर या गुरु दुयांनी मागढरीन करून क्रणी करून ठेविळ आह हे सांगण आवश्‍यक वाटत. तेसच प्रा श्रीथरराव कळकर्णी यांनी बळावेळी जा सल्ला दिळा त्याबद्दल मा लांचा हादक आभरा आह. टाक दोक्यतितका संबक निघत आह याच सवस्थी श्रय माझ्या गुस्नाच आहे गुरु कृपचा थारवी- म्हणान माझ नित्य नब । ख्रासाखासाह प्रवच हावाव श्रागुरुकूप काय नाह । ज्ञानदवा म्हण या ज्ञानदेवांच्या श्रांत सांगून त्याविषयी मो मोन धारण करता. याशिवाय ऱ्या' ज्या ळेण्वकांनो आपल्या लखन कळाकूृतीरनो हा अंक सजांबला त्यांना हादक सन्य वाद. अंक सजविण्याचे सव श्रय यांचेच हात | यानेवर श्रो. जगन्नाथराव वदापूरकर, व्यवस्थापक, जयहिंद मुद्रणालय यांच आभार मानल्यावांचून राहवत नाहीं. मोठ्या आपुलकोन व हिरारांन त्यांना हा अर्क सजवळा याबहल तांच मनःपूबक आभार वाचकांना हा अंक रुचेल व ते आमची सवा रुजु करून घतीळ अशा आशा आहे क्र ७८-->-)८-><८->2५-><->-2<-><८>८27८-><८2>८2०--४ क. मराठी संघ > च शं १<८--(८-2)८-><-><<८><-22<-2><-><>८-2>3८-2><८2>८2>9८2>५७ मच्या संघार्चे नांव आतां आटसं कॉलेज मराठी संघ आहे! आमच्या संघाच्या नांवामागे॑' आटस कॉलेज ही पुस्ती जोडण्यांत आली व त्या योग आम्ही आमच्या अनेक इतर कॉलेजांतील भाषाबंधूंना अंतरलो. आटंस्‌ कॉलेज युनियनची नवी घटना अशी कांहीं बनविली गेली आहे की प्रादेशिक भाषेतील सवं विद्यार्थी एकत्र येऊं नयेत आणि त्यांच्या संघटनेवर आघात पडन त्या भाषांना योग्य तें स्थान मिळूं देऊं नये. घटनेंतील १९ व्या कलमान्वये प्रत्येक संघाचे निदान शंभर तरी सभासद असावेत आणि हे सभासद फक्त आर्टस्‌ कॉलेजांतीलच असावेत. एवढेच नाहीं तर पुढे २० व्या कळमांत हे महान (?) घटनाकार म्हणतात को प्रत्येक संघाचा एक उपाध्यक्ष व चिटणीस राहील व आटंस्‌ कॉलेज य॒नियनचा अध्यक्षच सवे संघांचा अध्यक्ष राहील. प्रादेशिक भाषा व इतर विषयांचा गंध नसलला हा माणूस आमच्या कायक्रमांतूत व सभांतून अध्य- क्षस्थानीं स्थानापन्न होऊन काय झोंपा काढणार? प्रत्यक संघाला स्वतंत्रपणें काय करण्यास वावच राहिला नाहीं. या स्व कारणांनी विद्यार्थ्यांत तीव्र असंतोष पसरला. घटनेंत दुरुस्ती करण्या- साठीं दोन महिने भांडणांतच गेले. सायन्स, इंजिनियरिंग, अँग्रिकल्वर, मेडिकल, टेनिंग- कॉलेज इत्यादि सर्व कॉलजांतील शेकडो मराठी विद्यार्थ्यांपासून संबंध तोडण्यासाठी रचिला गेलेला हा डाव उघडकीस आला. मराठी संघाचें अस्तित्व धोक्यांत आलें होतें. शेकडोंनीं सभासद तीन असणार्‍या संघाचे सभासद दोनशेपेक्षां जास्त राहिले नाहींत. कानडी संघावर तर कुऱ्हाडच कोसळली होती पण बिचाऱ्या कल्नडिगांनीं त्यांच्या नेहमीच्या संवयींप्रमाणें धडपड करून कसेबसे शंभर सभासद गोळा केल. मराठी संघा- वर आज ना उद्या हा प्रसंग येणार आहे. मराठ- वाड्यांत दोन पदवी परीक्षेपर्यंत वग असलेलीं कॉलेजे निघाल्यामुळे उस्मानिया विद्यापीठांत मराठी मातृभाषी विद्यार्थ्यांची संख्या दिवसें- दिवस कमी होत आहे. तेव्हां विशवविद्यालयाच्या आवारांतील सवं कॉलेजांतील मराठी मातभाषि- कांनी भपल्या संघटनेस बाध आणूंन देण्पासाठीं संयुवत आघाडी लढविली पाहिजे.तरच आमच्या संघटनेचा तरणोपाय आहे. यावर्षी आलेल्या कटु अनुभवावरून पुढील वर्षी आमचे भापाबंध्‌ अनेक वर्षापासून चालत आलेल्या आपल्या संघ- टनेस प्रभावी करण्यासाठी व त्यांच्या एकतेस बाध आणण्याकरितां रचला गेलेला डाव उध- ळण्यासाठीं योग्य तें. पाऊल टाकतील अशी सूचनावजा विनंती करून यावर्षी मराठी संघाने ( आर्टस्‌ कॉलेजच्या. ) केलेल्या कार्याचा अह- वाल सादर करतो. संघाच्या निवडणुका अगदींच उशीराने म्हणजे दिनांक ७-९-१९५१ रोजीं झाल्या व नव्या घटनेप्रमाणे खालील पदाधिकारी निवडून आले. ! श्री. अंबादास अंदूरकर (बी. ए. अंत्य) उपाध्यक्ष २ श्री. कुलकर्णी (बी. ए. अंत्य) चिटणीस प्रकाश ८७९० /७८९ “९/४/ ८०९० ८४९० ८४०१० *९/९/ ४५१० “०७० ८०७५ “५३० />/३५ “३७४/१/ “०३ //७* /२/३/ “४७० ९ /०५ ८३० “२४५३४ /९,/९/ ८९१, ९३, /९५० “के/क* ९३० “२५३० २५७ (बी. ए. प्रथम) उपचिटणीस वग-प्रतिनिधी :-- एम. ॥ए, (अंत्य) श्री. चंद्रशेखर कपाळे एप. ए. (प्रथम) श्री. पांड्रंग गंजोटीकर बो. ए. (अंत्य) श्री. विठुल कठारे बी, ए. (प्रथम) श्री. लक्ष्मण देशपांडे बो. कॉम. (अंत्य) श्री. वसंत गुंजोटीकर बी, कॉम. (प्रथम) श्री. अतंत हुपरीकर ३ श्री. ग. रा. दंडे संघाचे उदघाटन स्थानिक स्वराज्य व आरोग्य मंत्री नामदार फूलचंद गांधी यांच्या हस्ते दिनांक ११-९-५१ रोजीं झाले. त्यांनीं य॒निव्ह- सिटीच्या प्रांत भाषाविषयींच्या विशेषत: मराठी भाषेविषयींच्या उदासीन वृत्तीचा सखेद उल्लेख करून सर्व प्रांत भाषिकांनी आपल्या पायावर उमे राहिल्याशिवाय तरणोपाय नाहीं असे विचार प्रगट केले. मराठवाड्याच्या उज्वल व!ड्मय परंपरेचा उल्ल॑ंख करून डॉ. नांदापूर- करांसारखीं झांकली माणके अजूनहि तेथें उपलब्ध होऊं शकतात तेंन्हा मराठी विद्यार्थ्यांनी आपल्या मनांतील न्यूनगंड झटकन टाकावा असां उपदेश नामदार मंत्र्यांनी केला, दिनांक २२-१०-१९५१ रोजीं डॉ. नांदा- वूरकर यांच्या अध्यक्षतेंखालीं नवकाव्य प्रगति- पथावर आहे काय? ' या विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. बर्‍याच विद्यार्थ्यांनी चर्चेत भाग घेतला. श्रोत्यांनी नवकाव्य प्रगतिपथावर आहे या बाजूनें निर्णय दिला. दिनांक९-१ १-१९५१रोजीं आमच्या विद्या- पीठांत मराठीचे प्राध्यापक म्हणून नव्यानें नेम- णूक झालेले प्रा.श्रीधरराव कुलकणी एम.ए. यांचें : नवसमाजाचें साहित्य ' या विषयावर विचार- परिप्लुत भाषण झालें, संक्रमण अवस्थंतून जात असलेल्या आपल्या राष्ट्राला आज ध्येयवादी व विशाल दृष्टिकोनांतून निर्माग झालेल्या साहि- त्याची अत्यंत आवश्यकता आहे असें त्यांनीं प्रतिपादिले. दिनांक १७-११-१९५१ रोजीं निजाम कॉळेजांतील मराठीचे प्राध्यापक श्री. वि. पां. देऊळगांवकर यांचें ' वाडमयीन मूल्ये आणि सामाजिक मूल्ये ' या विषयावर आमच्या मराठी विभागाचे प्रमूख प्रा, रघुनाथराव भुसारी यांच्या अध्यक्षतेखाली विद्वत्ताप्रच्र असें भाषण झालें. वाडमयांतील कलावादी व जीवनवादी विचार प्रवाहांचे मूल्यमापन करून त्यांनीं दोन्ही विचार- प्रवाहांतील अतिरंजिततेंविषयीं विरोध प्रगट केला. यावर्षी आंतरमहाराष्ट्रोय कोर्तीच्या विचारवंतांचा व साहित्यिकांचा फारसा लाभ हैद्राबादेला झाला नाहीं. अर्थातच संघाच्य! कार्यक्रमांत त्यांचा अनुल्लख जाणवण्यासारख' आहे. उपचिटणीस. चार लेखक :--- वसंत गुंजोटीकर, बो, कॉम अत्य, आपली सर्वात निकडीची जर कोणती समस्या असेल तर ती अन्न समस्या होप. भार- ताचा अन्नप्रश्‍न हा जीवन मरणाचा प्रश्‍न आहे. या प्रश्‍नाच्या यशापयशतेवर या महान राष्ट्राचे भवितव्य ठरळे जाणार आहे. १९५२ नंतर अन्नाचा एकहि कण आयात केला जाणार नाहीं असा निर्धार सरकारने केला होता. पण या वर्षात सुमारें ५० लक्ष टन अन्नधान्य आयात करावे लागेळ असा सरकारी निरोक्षकांचा अंदाज आहे. ज्या साठी एकहि कण आयात केला जाणार नव्हता त्याच सालीं मागील वर्षा- पेक्षां ठोकळ मानानें दुप्पट आयात करावी लाग- णार हा देवदुविलास नव्हे काय ? याचा स्पष्ट अर्थ असा कीं, सरकारने जनतेची फसवणूक केली. १९५२ पयंत स्वयंपूर्ण होग ही. एक अशकयप्राप घटना आहे असें अश्रेशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ सांगत असताना सरकारनें आपला हेका कायम ठेवला, याचा परिणाम जो व्हावयाचा ता झाला. आपला अन्नप्रश्‍न येवढा हातघाईवर येण्याची कारणें म्हणजे देशाचो झाळेलो फाळणी, घटते उत्पादन आणि वाढती लोकसंख्या हीं होत. अन्नप्रनाच्या दोन बाजू अहित. पहिली उत्पा- दनाची आणि दुसरी वितरणाची. ([)15(111)॥- (101) घटत्या उत्पादताबरोबरच उत्पादित घान्याचें अयोग्य वाटप आणि नियंत्रणांतील पाच शिथिलता हीं दोन कारणेंहि तितकोंच महृत्वाचीं आहेत. घटत्या उत्पादनाच्या कारणांचो नाभा- बळी आता बहुतेक सर्वाना पाठ झाली आहे. तसेंच अधिक धान्योत्पादन करावयाचें झाल्यास कोणतो उपाययोजना करावी लाणेल या विषप- यींहि एक दोघं व्यार्यांन झोडून द्यावयाची तथारीहि पण आपल्यापेकों बर्‍याचे जणांची आहे. भ्हणून प्रस्तुत निवंधांत प्रामुख्यानें धान्या- च्या वाटपाविषयींच विचार केला आहे. भारतांत निश्‍चित किती अन्न पदास होतें याची आकडेवारी उपलब्ध नसते. आपली आकडेवारी खरेपणा व अचूकपणा यापेक्षां अनि- शचितता आणि अविश्वासाहुंता ([111011॥1)1- 11(") या गुणाकरितां प्रसिद्ध आहे. आकडेवारी जमविण्याची आपली पद्धति अगदीं अशास्त्रोप आहे. याची सत्यता ग्रामोण विभागांत राहणा- ऱ्यांना तात्काळ पटेल. आंकडेवारी जमवि यांस मूळ सुरवात खेडेगांवापासून होते. सरकार गांवातील कुळकर्ण्यानी दिळेल्या आगामी पिकां- च्या अंदाजावर विसंबून राहते. पण ही माहिती देणारा इसम आपला पुढील वमूलोचा ( ]?.०- ९011011) त्रास आणि जबाबदारी वाचवि- ण्याकरितां नेहमोंच पिकांचे अंदाज चुकीचे आणि खोटे देत असतो ही जगजाहोर झालेली गोष्ट आहे. ह्याचा परिणाम म्हणजे सरकारी तज्ज्ञांनी बांधलेली अनमाने पत्याच्या बंगल्या- प्रकारा ५७१५ “४४१ “४३ “४५४१० “४३४ “९४१ “२४३ २४* “०५३० १२४३» “४३ “७२ “९४३० १४ “रे “२४३ ४ “७८९० /९/१/ “९०५३० &७ //६८ /९/३/ “०९, ८९, 2९९९, ०९/५० >. प्रमाणें ढासळून पडतात. हा मूलभूत दोष नाहींद्मा करण्याचा सरकारकडून फारसा प्रयर्न अद्यार्फेतरी झांछेला नाहीः तसा प्रयत्न होणार की नाहीं हें आज सांगणें कठीण आहे. जोपयंत उत्पादनांतील निश्‍चित -बाढ अथवा घट कळ- ण्यास मार्ग नाहो तोंपर्यंत कोणतीहि उपाय- योजना यशस्वी होणें गक्‍्य नाहीं. दुसरा महत्त्वाचा दोष म्हणजे नियंत्रणां- तील शिथिलता होय. अन्नधान्याच्या नियंत्रणा- खाली एकंदर «० प्रतिशत जनता आहे. दर डोई (टा: ] त) दर रोज १२ औंस शिधा दिला जाता. तो अगदीं अपुरा म्हृणजे शरीरास लागणा-या अन्ना्पकीं फक्त ५२ टक्‍के इतका आहे. प्रत्येक इसम १२ ओस शिध्यावरच भागवता काय? अनभव याच्य। उलट आहे. प्रत्येक इसम दर रोज कमीत कमी १६ ते १८ औत अन्न ग्वातो ही गोष्ट स्पप्ट आहे. भसे. आहे तर मग तो जादा अन्न कोठून आणतो ? दोन उपायांनी तो अन्न प्राप्त करून घेऊं शकतो. बनावटी शिधापत्र ( (11105 ]१॥1॥ (/७1'05) काढून आणि काळाबाजार करून. पहिला प्रकार अगदी अल्प प्रमाणात आहे. दुसरा प्रकार मात्र सर्रास चाळं आहे. दुसर्‍या प्रकारास वास्तविक काळाबाजार म्हणन संबरोधणें अयोग्य आहे. कारण तो अगदीं खुलाबाजार आहे. (॥॥॥1121' [1110 110 फर) 1111101) याविषयीं सरकारनेहि कबूली अनेक वेळां दिली आहे. उत्पादन घटत आहे. अथवा उत्पादन अपेक्षे- प्रमाणं होणार नाहीं अशी असत्य माहिती सरकारला पूरवळी जाते आणि अशा प्रकारे वास्तविक उत्पादन आणि सरकारी आंकडेवारी वर आधारलेलं उन्पादन यामधील तफावत काळय़ाबाजारांत वेश करते. या घटनेस सर्वात जास्त जबाबदार जर कोण असेळ तर सरकार होय. नियंत्रणाच्या नियमाचा भंग करणाऱ्यास कडक शासन करणे हा सरकारचा धर्म आह. नियंत्रणांची अंमलबजावणी कडक नसल्यामुळें नियंत्रणविषयक निर्बध धान्यावर बसवून व्यापारी वर्ग अमीप नफा मिळवोत आहे. नियंत्र- णांची यंत्रणा सुधारून काळाबाजार बंद केल्यास तेथे विकळे जाणारे अन्न सरकारळा उपलब्ध होऊन जनतेस तें योग्य दरांत मिळूं शकेळ. ही गोष्ट करणें आपल्या अधिकाराच्या जोरावर मद्यपान बंदी नि डतर नीति विषयक कायद्यांची कडक अंमलबजावणी करणार्‍या सरकारला सहज शक्य आहे. मात्र हा सरकारच्या इच्छेचा प्रश्‍न आहे. वसूळी वाढविण्याकरितां सरकारन धान्याच वसूळीचे भाव ५ ते ३५ टक्‍्वयापर्यंत वाढविले आहेत सरकारी भाव आणि खल्याबाजारातील भाव यामधील तफावत जास्त असल्यामळे वसूळी बरोबर होत नसे आणि ती जास्न व्हावी नि सरकारला धान्य विकण्यास चालना मिळावी म्हणून ही वाढ करण्यांत अली आहे असे स्पष्टी- करण सरकारकडून देण्यांत आळे आहे. खोल विचारांती हो कल्पना चुकीची आहे हें चटकन्‌ ध्यानांत येईल. ते असे. वसुलोचे भाव वाढवि- ल्यावर विक्रीचे भाव वाढवावे लागतील हे उघड आहे. यामळे सर्वच पदार्थाचे भाव .वाढतोल. राहणीचा खर्च वाढेल. ठाहरांतील औद्योगिक कामगार भाववाढोमुळे जादा पगाराची म।गणीो करतोल. त्यांच्या वतनांत वाढ झाल्यास उत्पादित माळहि महाग होईल. चलनवाढ जास्त होईल. अज्ञा रीतीने हे सर्वे विनादाक वर्तळ कोठेच संपणार नाहीं. शेतकऱ्याजवळ वर वर दिसणारा जादा पैसा इतर वस्तू उदा. कापड, पोलाद इत्यादि महागल्यामुळ टिकून राहणार नाही, या- वरून भाववाढीमुळ वसूलोस चालना मिळळ, हो कल्पना किती भ्रामक आहे हें दिसून येईल, या- शिवाय नियंत्रणांची शिथिलता आणि काळा- बाजार बंदन झाल्यास काळयाबाजारांतील भाव आणखोन्‌ वाढण्याचा संभव आहे. यामुळें सरकारी सहा वसंत गुंजोटीकर ५१४१५० “४४९० “१४ ८ ७४७ ३४.० “कि ४” “७४३० “४३० “२ “के, “रे /३/ ० “२ “२४४ “४३४० “२४१० “२ “क २४.» क» »२/,* “७२ “३ “९५१ “२.० &७ ७ “रे ० ४१७ भाव आणि काळयाबाजारांतोल भाव या दाहो- तील तफावत कायमच राहून सरकार जी घान्य- वसूलीस चालना देऊं पहात आहे ते एक मृगजळ ठरेल. सरकारला चालना दय्यावयाचीच असेल तर जादा धान्य सरकारास विकणार्‍्यांना बक्षीस द्यावे. बक्षीस नाण्याच्या स्वरूपांत न देता शेतीस लागणारी आवश्यक ती अवजारे, खत, उत्तम बी बियाणे इत्यादि स्वरूपांत द्यावे. अता रोतीने शेतकर्‍यांचा गोरव केन्यास राष्टर- भक्तीची जी सुप्त भावना प्रत्येक मानवांत *वभावत: असत तिळा चालना मिळन एकंदरीत देशाचा फायदा होईल एच-वषिक योजनमध्ये वसुलीस चालना देण्याकरिता धाऱ्यांचे भाव वाढविण्याएवजी हळु हळु सं्वे उपभोग्य पदार्थाचे भाव (('७1- 5111103" १९०७५७) स्थिर करून ते खालच्या पातळीवर आणण्याचे प्रयत्त केळ जातील असं स्पष्ट ्हटळे होते. किमतीविषयक धारणावरच- पच-वाषिक योजनेचे भवितव्य अवलंबून आहे अमे सांगतांना योजनाकार म्हणतात. “ किमती- नोळ बदळ हा केवळ आंकड्यांतील आणि अथं विषयक अंदाजांतील फरक अथवा बदल हा तसून तो योजनेचा मुळ तोंडवळाच साफ बदळून राकणार आहे ' (_.१ ())॥॥४९० ॥ ॥॥॥९९5 (ल. 1९७ ९ 1110"0)१"॥11100111111- १ 61३101 0 (हीट झियाटांचा लनी- ॥1:(05 परोलीपतूल त [30 1). 1 '॥॥1॥॥५०७ ४९७७४१ ]॥॥"०६]९०[४७ ०0 ॥८ १४४ ) पंचन्वाधषिक ग्राजना अमलांत येण्या- सवचि एणांत गथित केलेल्या मलभत धोरणास काळयाबाजारांत धान्य नि्धस्तिपणें विकले जाऊं शकतें हे वसुली अपेक्षेप्रमाणे न होण्यास जसें एक कारण आहे तसेंच अनिश्‍चित वसूलीविषयक धोरण हें दुसरे कारण आहे. सरकारच्या वसूलीविषयक धोरणांत एकसूत्री- पणा नाहीं. प्रत्येक हंगामाच्या वेळी धोरण बदलले जाते. यामुळ शेतकऱ्यांस तें धोरण कळणे अशक्‍य होते. यादिवाय कांडी विशिष लोकांना (असे लोक मोठे जमीनदार असतात) वसूळीचे अधिकारी वसूलींत विनाकारण सूट देत असल्यामुळ छोट्या ज्ञेतकर्‍यांना सरकार- विषयीं अविववास आणि अनात्था वाटते. परिणामतः त्यांच्याकडून अधिक धान्योत्पादनास आणि अधिक धान्य वसूलीस आव्यक त्या प्रमाणांत सहकार्य मिळत नाहो, “ अधिक धात्य पिकवा * मोहिमेचे लोण शेतकऱ्यापर्यंत पोंचलें नाहीं. त्याचा प्रचार फक्त शहरात आणि सुशिक्षित जनतेमध्येच झाला आहे, खरा अन्नदाता जो शेतकरी, ता अजून अजानाच्या अंध:कारांत चांचपडत पडला आहे. नियंत्रणे व तठ्रिपयक बंधने हो शतकर्‍्यां- ना अडवणुकोची आणि तापदायक वाटतात. आतांपर्यंत सरकारकडून निपंत्रणामागील उद्देश नि त्य़ांची निकड ही समजावून सागण्याचा प्रयत्न फारसा झाला नाहो, प्रस्तुत भयानक परिस्थितीची जर कल्पना दिळी तर आपला शेतकरीवर्ग सहकार्य आणि सठाट्य करणार नाही असे कोणीहि म्हणं टाकणार नाही. जोपर्यंत वरील दोप दूर केले जाणार नाहींत तोपर्यंत जनतेस सरकारविषयी विश्‍वास नटीचा ज्र श्र सुल्गा लेखक :-- भालचंद्र कुलकर्णी, बी. अस्‌. सी. (कृषी) अन्त्य. (रात्रीची वेळ. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. आकाशांत ढग गरजत असतात. इतक्यांत वोज कडाडते.) व माया - अगबाई! पाऊस येणार वाटतं ? शाम येणार तरी केव्हां? सारंग - माया, तो आतां बहुतक येणार नाहीं. रात्र बरीच झालीय. जा तं जाऊन झोंप आतां. माया - तो घरीं येणार नाहीं! मग रात्र कूठे घालवील तो? सारंग - हं! अशा कित्येक रात्रीं तो घरीं नसतो. माया - अगबाई! अन्‌ ऱ्याचं तुम्हाला कांहींच वाटत नाहीं ? सारंग - हं5. रोजचंच आहे ते, मला त्याची चांगली संवय झालीय आतां. माया - पण मला आतांमुळीच धोर धरवतनाहीं. त्याला कधीं पाहीन असं झालय मला, सारंग - कां? पला सेट को. टरा वर्षांत एक सारंग - उद्यां आपण सविस्तर बोल. तं प्रवासाने बरीच थकलेली दिसतेस. जा. वर जाऊन विश्रांति धे. (इतक्यांत बाहेरून दार ठोठावले जातें.) तो आला वाटतं शाम, उघड बरं दरवाजा. ( दार उघडल्याचा आवाज. दोन मवाली प्रवेश करतात.) माया - अगबाई! शंभू - कुठं आहे तुमचा शाम? सारंग - कोणरे तुम्ही ? माया - दिसतात कुणी टारगट मवाली. बळी - मवाली! कोण मवाली, तुमचा शाम कां आम्ही ? सारंग -हं, तर तुम्हीच ते शामचे मित्र. बरीच झोकलेली दिसतेय आज, बळी - अजून झोकलेली नाहो. पण इथून अड्या- वरच जायचंय. दांभ - उगीच बोलण्यांत वेळ घालवं नका, शाम भालचंद्र कुलकर्णी ४० ८५३ /९/रि* ४९४९ €५१७ “९४३० “२४ “२४३ “२४ ३०५९/ ४” “२३५० ४१” “२५७० “रे /९/३० ८९१४ “८९ “२१ “८९७ “१७ “९४९० ९९० ८९१० २९७ ५१ &१० ९० १७ ४९१५७ बळी - तो आमच्याशी जुगार खेळला अन्‌ त्यांत हरला. शंभू - अन्‌ आमचे पेसे दिल्याबिगर इकडे तो तसाच पळून आलाय, माया - थांबा भामट्यांनो, आतां मी पोलीसला फोन करते अन्‌ तुम्हाला तुरुंगाचा रस्ता दाखविते. शंभू - तुरुंगाची भीति कुणाला दाखवितां बाईसाब. तुरुंगाला आम्ही सासुरवाडी समजतो. बळी - पण जर तुमच्या शामला तुरुंगांत डांबलं तर तुमच्या अब्रूचे धिडवडे निघतील. शंभू - आम्हा आजपयंत शामला हजारो वेळां तुरुंगांत पाठवलं असतं. पण ...मोयादेवी तो तुमचा मुलगा आहे म्हणून आम्ही गप्प बसलो होतो. माया - (एकदम) थांबा, किती रुपये हरला शाम आज? शंभू - अडीच हजार. सारंग - अडीच हजार ! शंभू - विचारा पाहिजे तर:बळोला. कारे बळी. वळी - तर... तर... अहो एक दोन जास्त पण कमी नाहींत. (माया पर्समधून अडीच हजार रुपये काढते, ) माया- हं, हे घ्या. अन्‌ चट्दिशी चालतेव्हा इथून, बळी - रामराम बाईसाब, ओळख ठेवा आमची. अरे दांभू,पुढील गुरुवारी इथं मायादेवी- चा सिनेमा लागणार आहे आपण दोघं नष्म्सण“्ग क्‍्यपन बघया तो खळ. सारंग - काय करायचं होतं कळवून; तुम्हाला वेळ तरी होता का माझीं पत्रं वाचायला? (दरवाजा उघडल्याचा आवाज. शाम येतो) माया -कोण ! शाम! कधीं आलास तं? सारंग - अग तो बागेतून घरांत शिरला असेल. नेहमीचंच आहे त्याचं तें. माया - शाम... शाम - कोण ...कोण तुम्ही ? माया - मी...मी तुझी आई. शाम - (तिरस्कारानें) माझो आई, हं ! माया - खरंच तं ओळखत नाहोंस मला? शाम - हं! तुला कोण ओळखत नाहीं? मार्या- देवो, आज रस्तोरस्ती, गल्लोगल्ली तुझे फोटो लागले आहेत. प्रत्येकाच्या जिभे- वर तुझे नांव आहे, असं पाहतेस काय माझ्याकडं टक लावून. माया - शाम ... आतां... शाम - (मध्यंच) थांब, मला माहीत आहे, त्‌ मला काय विचारणार आहेस ते. त्‌ पाहिलेलं अन्‌ एकलेल सवं खरं आहे. माया - नाहों अजून माझ्या कानावर विश्‍वास बसत नाहीं. शाम - नाहीं तर अजून एक. मी उनाड आहे, गंड आहे, नहमीं वाईट संगतींत राहतो, इतकंच काय पण मी चोऱ्या करतो. माया - बोलूं नकोस एक शब्द पुढे. शाम त्‌ हे काय करीत आहेस ! शाम - ( खोचून तिरस्कारपणानें) मला माहीत प्रकाश लर १ “७४७ ३// “९” ० ४३७ /८/ दे” ३३० ४ १३० “७७ “९३ “क “९५१ “के” “१ ८.९, “९.९० “२१७ “क ८२ “२ ०१ केर ५१७० फे» “३०० “किक शाम -- पण तुम्ही माझ्या कारभारांत लक्ष घाल- वाच कां? तू कोणत्या बोलपटांत काम करतेस, कां करतेस याची पी आजपर्यंत कधीं चोकशी केलीय का? माया - हा आपच्या तांवलीकिकाचा प्रश्‍न आहे. शाम - हं, तर तुमच्या नांवलौकिकासाठीं मी चांगल वागलं पाहिजे, ! माया - आमच्या नांवलौकिकारचे राहूं द्या बाजला. तुझ्या भविष्याबद्दल तुला कांहींच वाटत नाटीं? शाम - माझं भविष्य ! (हंसतो) एका गंडाचं भविष्य,/एक्रा दारूड्याचें भविष्य, खरो- खर तुमज्यासारख्या मोठ्या माणसांती असा वेडपट प्रभन विचारावा हं हं (हंसतो ) स]रंग - जाऊ देमाया, तो आपल कसचं ऐकतोय. मार्या - शाम, तं असं करू नकोस, तं माझं जीवन आहेस शाम - मौ अन्‌ तुझं जीवन (हंसतो) माया - (रागाने) शाम, मो मघापासून पहात आहे, मला तृ सारखं टोचून बोलत आहेस, मातृहुदय कां आपल्या मुलाचे वाटोळे झालेलें सहन करील? मी तुझी आईनाहींकां? शाम - हा प्रश्‍न मळा विवारण्याऐवजी आपल्या मताला विचार. आई हा! शन्द उच्चार- ण्याचीसुद्धा पात्रता:तुझ्या अंगीं नाहीं. शाम - हीच तुझ्या चुकीची सुरुवात. आईच्या प्रेमाची भरपाई अजी पै्ानं झाली असती तर आज जगाचा इतिहास कांहीं वेगळाहझ्ााला असता. आईचं प्रम म्हणजे अमृत, अमृताची कधींच खरेदी विक्री होऊं शकत नाहीं. माया - माझी एकटीची चक जर तुझ्या या स्थितीस कारणीभूत असेल तर अजून मी माझो चुक सुधारण्यास तयार आहे. गाम - आतां काय त्याचा उपयोग! मी आतां इतक! पुढे गेलो आहे की तेथून परतणे डाक्यनाहों मला. ज्यावेळीं मी ' आई आई ? म्हणून रात्रंदिवस टाहो फोडीत होतो, तुझ्यासाठी तळमळत होता, त्यावेळीं तूं एकदां जरी माझ्य; हांकेला ओ दिली' असतीस तर मी आजया स्थितीला कशाला पोहंचलो अततो? माया - म्हणजे! या सवं गोष्टींना मी कारणी- भूत आहे ? शाम - हो मी गुंड झालो. मी दारूडा झालो. त्याला सर्वस्वी तृ जत्राबदार आहेस, वीस वर्षापूर्वीचा काळ आठवन बघ, मुलगा म्हणून तुला माझ कधींच भपण वाटले नाहीं, उलट माझा जन्म म्हणजे फार मोठा अइथळा वाटला तुला. माझ्या पालनपोषणांसाठी त लठ्ठ पगाराच्या चार दाया ठेवल्यास. पग त्या माझ्या कशाप्रकारे साभाळ करतात य़रांची च॒कनहि कधी चोकशी केली नाहीस. हें वाईट अन टे ताया ण शरण्ाणर कोणीच भालचंद्र कुलकर्णी ॥/९, 2८८९० ८९० ५९० /९» %/९० //३० १८३५ ८२० ३२० ०२० “४३० ४३७ "४३७ ८९ /२/३४ ०३ /४/३* “२ "४३ /४९ ९० >/२७ «५१९० १९» “८९, ८९» ८९, >» माया - शाम......तू...... झाम - हो मी! पुढं मी मोठा झालो. माझ्या- जवळ पाण्यासारखा पैसा येऊ लागला. त्यावेळीं पुष्कळ जण माझे मित्र बनले. त्यांनी मळा वाटेल त्या घाणेरड्या संवयीं लावल्या. अन्‌ त्याचवेळीं मला पिण्याची संवय लागली. (रडकुंडीस येऊन) नको बोलूस णाम पुर्ड. शाम - अन्‌ तुम्हाला वाटतं जाम उनाड आहे. गुड आहे. पण माझ्या हृदयांत काय जळत आहे याचा तुम्ही कधीं विचार केला आहे का? मला काय सभ्य माणस म्हणून जगण्याची इच्छा नाहीं? तुम्हाला काय वाटतं मी फार सुखी आहे ? मला माहींत आहे मी कोणत्या आगींत जळत ते. पण त्याला आतां इलाज नाही अर्धा मद्याचा प्याला घतलेल्या मनृष्या- ब्ला ता सबंध घणाखालीं उतरवाबाच लागतो. स्वत.चा नाश पाहण्याससुद्धा मनुष्याच्या अगीं फार मोठ धेर्य असावं लागतं ( हसतो ) पृष्कळवेळा मला अस वाटतं कों मळा जन्म दिल्याबरोबर त्‌ मेली असतीस तर फार बरं झालं असतं. आई! नसता जन्म देऊन कोणतीहिस्त्री आर्ई होळ हाकत नाहों. तिळा आपल्या मुलासाठी जन्मभर वाटेल त्या खस्ता खाव्या लागतात, त्यांचीं दुखणी काढावी लागतान, आपल्या ख्ताचं पाणी करावं लागतं, वेळप्रसंगीं आपल्या अपत्त्यासाठी प्राणाचेंमुद्धा दान करावें लागतें. साग, यापेको नू माझ्यासाठी काय केलं आहेस? गल्या वोस वर्षांत तं रकदा- तरी माझ्या आठवणीनं व्याकुळ झालीस का ? एकदातरी प्रमान त॑ मला आपल्या पदराखाली घेतलंस का? एकदातरी माया < भाकरा तुझा जीव माझ्यासाठी कासाबीस झाला कां ? (बेफामपणें) ' सांग, मांग, त्‌ माझ्यासाठी थोडा जरी त्याग केला असतात तरी आज़ मी या स्थितीला पोहंचलो नसतो समजलं. गुंड झालो ते तुझ्यामुळं, मी बहकलो ते तुझ्यामुळे, अन्‌॒ मी दारूड्या बनलो तेहि तुझ्यामुळं. माया - (रडत) बस्स! बस्स! हाम कोणत्या पापाची शिक्षा देत आहेस तूं मला? तुझें सव दाढ कढत लोहरसाप्रमाणे माझ्या कानांत शिरत आहेत. तुझा प्रत्येक गढ माझ हृदय छिन्न विलिन करून टाकीत भाहे. शाम ५५ ! शाम - (मध्यच) पुरें झालं तुझं हें नाटक ! सारंग - लाम, यांत तिचा कांही दोष नाहीं. केवळ माझा सुड म्हणून ती या धंद्यांत पडली, तुझ्या जन्मापुर्वी मा पेसा मिळविण्याचा भयंकर नाद होता. माझी महत्वाकांक्षाच होऊन बसली ती ती. त्प़रामुळे तुझ्या आईकडे लक्ष देण्यास मळा मुळोंच सवड झाली नाहीं ती फार मानी नि महत्वाकांक्षी आहे तिने माझ्णवर चिडून माझ्या महत्वा- काक्षस गह देण्याचें ठरावळे. अन्‌ मग ता या व्यवसायात शिरली. त्यात ती चांगळीच पुढं आली. आपापल्या क्षेत्रांत शिखर गाठायाची आमच्या दोघात जण दायेतच लागळी होतो. होवटी तिने माझा पूर्ण सुड घेतला. मी हरलो शाम - अन्‌ मी तुमच्या दोघांच्या महत्वा- काक्षाना बळी पडलो, (भेसूर हंसतो) सुशिक्षित आईबापांच्या महत्वावांक्षांता बळी पडलो, (पुन्हां हंसती) माया - (व्यथित अंत:करणानें) ज्याम, त आज माझे डोळे उघडलेस, तुजषें माझ्यावरील प्रकाश. “/२४./१/ २० (४२७ /%१५ “करे “१/१/ ५७७ “० “७ “० “२४२ “७३० “० //के9 “४३० “२४७ /७ दे ८० “०३० ०१ /२/२४ “२४ /२/९५ “७० ७३० 9 “फे? /७७० “७७ सवे आरोप मला मान्य आहेत. पण अजून वेळ गेला नाहीं. - शाम - हं, बेल गेल्यावर झोपा बांधून काय़ उपयोग ! अन्‌ ज्या घरांत माझा- सर्वे नाय झाला त्यांत राहण्याची मला मुळींच इच्छा नाहीं. माया - तूं हें घर सोडून जाणार? शाम - होय अन तेहि आताच, काय आहे. माझं या घरांत? सारंग - मोटार, बंगला हे सर्वे तुझंच आहे. शामा - मळींच नाहीं. माझ्या नि तुमच्या जगांत फार अंतर आहे. तुम्ही सोत्याच्या मंदिरांत राहतां अत्‌ मला या जगांत राहण्यास एक. झोपडोदेखील मिळणं फार कठीण आहे. मला जगांत कुणीच विचारत नाहो. सारंग - पण तं जाणार कुठं ?करणार काय ? शाम - भीक मागेन. मजरो करीन. तुम्हालाच तेवढ्या महत्वाकांक्षा आहेत अन्‌ माझं रक्‍त कांग्र मेलेलं आहे? मो आपल्या पायावर उभ। राहून कांहीं करू शकती किवा नाहीं हे मला पहायचं आहे. नाहीं तरी मी इथं जिवंत असून मेल्यासारखाच आहे. . माया - (व्याकूळ होऊन) शाम,तुला कसं सांग? तुझी आई म्हणन जगण्याची मला किती इच्छा आहे. तुझ्याबद्दल केवढ्या मोठ्या आज्या आकांक्षा मनांत बाळगल्या होत्या मी. शाम - माझ्या आयष्याप्रमाणें त्यासुद्धा धुळोस मिळाल्या म्हणून समज. माया - ( रडत') शाम, माझ्यावर कधीं असा दुःखाचा हिमालय कोसळेल अशी कल्पना- सुद्धां माझ्या मनांत कधीं आली नाहीं काय झालं हे! शाम जगांतून उठणार! नाहीं...नाहीं...नाहीं होऊं देणार मी हें. सारंग - (रडत ) शाम, तं आम्हाला सोडून गेलास तर आम्ही शाम म्हणूत कुणाला हांक मारावी! (माया माडीवर जाते पावलांचा आवाज ) नको. तं जाण्याची कल्पनासुद्धा सहन' होत नाहीं मला. त्‌ आहेस म्हणू तर मी आजपयंत जिवंत राहिलो, नाहीं तर आहे. काय या घरांत, तं कसाहि असलास तरी माझी म्हातारपणाची कांठी आहेस. आजपर्यंत मी हृदयावर निखारे ठेवून गप्प राहिलो. कारण याला मोसुद्धां थोडा फार कारणीभूत होतो, ( माडी- वर पिस्तुलाचा आवाज ) अरे.! हा कशाचा आवाज! आणि हुं काय? माया कुठं आहे? तिनें आपल्या जिवाचं कांही बरं वाईट तर करून घेतलं नाहींना! (दोघे माडीवर जातात) माया, हे काय केलंस तं ! माया - घाबरू नका, शाम, त असा माझ्या- जवळ ये. आजपयंत त मला एक नटी म्हणून ओळखत आलास. कधीहि 'आई' म्हणून हांक मारली नाहींस थे, आज तं एका आईचें हृदय पहा. मी आत्म- हत्या केली नाहों. माझा एक डोळा फक्त अध झाला आहे. आतां तुझ्या ति माझ्या जगांतील अंतर कमी झालं. सारंग - माया, माया त्यासाठीं हे काय केलंस तं भलतंच ! माया - सारंग, महत्वाकांक्षा एखाद्या व्यसना- सारखी असते. माझ्या व्यवसायाचे ठ्यसतच लागलें होतें. तें सहजासहजी कधींच सुटले नसतें. आतां मळा सिने- माच्या जगांत कुणोसुद्धां विचारणार नाहीं. आतां मी लाखो रु. मिळविणारी नटी राहिली नसुन एक साधारण स्त्री आहे. आतां मी माझ्या श्ञामसाठीं वाटेल बारा वासुदेव देशमुख ७९ /४९/ ९९३७४ /७४३० “४३४ “७४३४ “७३ ५३ “२४७ “४४ /२४१३० “कि “४३४५ “रे 9 ९२३० “२४१४ “९३० “४३४० /९/१० / ४) “४ “२५१” ९१३० ४ /९/३/० “४१० “४४१० “९१० “क त्या खस्ता खाण्यास तयार आहे.शामच्या माया - अहाहा ! आज मी. धन्य झाले माझ्या बाबतींत मी अक्षम्य अपराधी आहे. त्याचें हें प्रायश्चित आहे. शाम मला आई म्हणो वा न म्हणो, मी माझं कतंव्य करणार. शाम - (टाहो फोडून ) आई! आई, काय केलस हे माझ्यासाठी. माया - ( कण्हत पण आनंदाने ) शाम, अजून एकदां आई म्हण. शाम - आई! आई! ! फार छळलं तुला मी. १८००२०८ <८>९0०८22<८>03<2> रक्ताळले हात <:>5०>०>०००><>०००> धुंदावली तमिस्त्रा मम गेहीं सांकळला तगमगले अभ्यंतर बाई वेडावलें पुरी भासमान श्‍वासोच्छ्वास गळाल्या अन जाणिवा लज्जंचिया होमांत शाम - माया - ज्या अमृतास तू इतके दिवस पारखा मिणभिणल्या नक्षत्रतारा नित्याचाच अशीत वारा बघिर बधिर अन्‌ झालें मन वेगावतां ग हृत्स्पंदन गमला अस्तित्वाचा भार भावांचे ग ताणतां दोर विरघळल्या ग नीति श्रती जन्माचं साथेक झालं. शाम, येथून पुढे मी तुझं आयुष्य बनवीन ज्या महत्वा- कांक्षेनं तुझा सवेनाश केला तीच महत्वा कांक्षा आतां तुझं कल्याण करील. आई ! माझी आई! झालेला होतास त्या अमृताचा आतां मी तुझ्यावर सतत वर्षांव करीत राहीन. ( “ ऑल इंडिया रेडिओ च्या सौजन्याने) हुद्राबाद, के"०८०>०००><>०००>०>००८>००>०५०>०>०००>०>०००> ०2००० धुंदीच्या तणाव्यांत दुरावली ममत्वें ग शब्द संवेदनांची नेत्रांचिया ग कडांत गातव्रंच राहिली दोष विदोणली सहस्रधा वेचावया धावले दुगोचिली ग मदन-रीती धुसफुसताती कोपऱ्यांत कलेवरेंग अधर दलांत प्राण गुदमरले लज्जचे गळतां ग बंध लोकिकाचे निळ्या अब्रूची ग कांच रक्‍ताळले परि ग हात. -ण्वा. आ. देशमख, एम्‌. एस्‌ सी. (उपान्त्य) | | मराठ्यांच्या राज्यविस्तारासंबंधीं बरेच संशोधन इतिहाससंशोधकांनीं केलेलें असलें तरी मराठीच्या विस्तारासंबंधींच्या इतिहासाकडे संशोधकांचे लक्ष फारसे गेलें आहे असें म्हणतां येत नाहीं. जे काहीं पुरावे आतांपर्यंत प्रकाशित झाले आहेत त्यावरूत जें प्राचीन मराठी वाडमय उपलब्ध झालें आहे त्यापूर्वीहि मराठी भाषा महाराष्ट्राच्या शेजारच्या प्रांतांत विशेषत: आंध्य़ आणि कनरटिकांत महत्त्व पावली होती असें सहज सिद्ध होण्यासारख आहे. मराठी भाषेच्या उत्पत्तीचा काळ सामा- न्यत; ७ ते १० च्या शतकांपर्यंत निरनिराळ्या विद्वानांनी मानलेला असला तरी शके ९०५ मधील श्रवणबेळगोळ येथील गोमत वराच्या मर्तीवरील शिलालेख हा मराठीचा सर्वात प्राचीन शिलालेख मानण्यांत येतो. या शिला- लेखांत असलेल्या एका मराठी वाक्‍यानंतर महा- नुभाव, मुकुंदराज आणि ज्ञानेश्‍वर यांच्या प्रगल्भ वाडमयीन कृतीच. आपल्यासमोर येतात. याचा अथे मध्यंतरीच्या काळांत ग्रंथरचना मुळींच झाली नाहीं असा मात्र करतां येगार नाहीं. भाषेच्या बाल्यावस्थपासून तिची प्रौढ आणि प्रगल्भ अवस्था प्राप्त होईपयंत बरच वाडमय निर्माण झाल असले पाहिजे. कोणतीहि भाषा एकाएकी अथवा केवळ उत्पत्तीकाळींच लेखक:-- प्रा. श्रीघर कुलकर्णी एम्‌. ए. प्रोढावस्था धारण करील हें शक्‍य नसतें. या अव- स्थेतील वाडमय आपणास उपलब्ध नाहीं एवढाच निष्कषं या दोन टप्यांवरून आपणास काढावा लागतो. त्याचप्रमाणे श्रवणबेळगोळ येथील शिलालेख हा मराठीच्या बाल्यावस्थेतील लेख मानण्याचें कारण नाहीं असें मला वाटते. ज्या जेनांच्या मूर्तीवर हा शिलालेख कोरण्यांत आला आहे त्या जेन संप्रदायाचे महाराष्ट्रीय यात्रेकरू तीर्थयात्रेच्या निमित्ताने त्या भागांत संचार करीत असावेत व त्यांना समजावे म्हणून “ श्री चामुंडराये करविललं” हें वाक्‍य त्या मूर्ती वर कोरले गेल असावें असा अंदाज वस्तुस्थितोस सोडन होईल असें वाटत नाहीं. सामान्यत: शिलालेख राजभारषेत, लोक- भाषेत, अथवा शिष्टसंमत भाषेंत कोरलें जातात. म्हेसूर संस्थानांत मराठी लोकभाषा होती असें मानण्यास इतिहासाचा आधार सांपडत नाहीं. त्याकाळांत ती राजभाषा असणें कदाचित शक्‍य आहे. कारण देवगिरीच्या यादवांनीं कर्नाट- कांवर वेळोवेळीं स्वाऱ्या केल्याचे निदेश प्राचीन इतिहासांत आढळतात. परंतु स्थळ” काळ आणि परिस्थिति लक्षांत घेतां कर्नाटकांतील जंन संप्र- दायांत तरी मराठी भाषा शिष्टमान्य झाली होती असाच निष्क्षे काढणे सयुक्तिक वाटतें. चौदा प्रा, श्रीधर कुलकर्णी १८९० २० ५_ ९२७ /९/१० “७७० ५९७४ /७/ ३० २३४ “७० ७३० “४ /९/ ३० /७/ ० “३० /०३४ “४० “२४१० /९/३ ४३७० ८९४० “9 “रे” “४३०० “२४४० “२४० “9 “> “र “क म्याचाच अथ शके ९०५ मधील शिलालेख हा मराठी भाषेचा प्रारंभ न मानता कर्नाटकांत मराठी भाषेस प्राप्त झालेल्या शिष्टसंमततेचें तें एक चिन्ह आहे असाच करावा लागतो. महाराष्ट्राबाहेर मराठीचा विस्तार दहाव्या शतकांत झाला होता हें जसें वरील विवेचनावरून स्पष्ट होते. त्याचप्रमाणे तराव्या शतकांत कर्नाटकांतील विद्यापीठांत मराठी भाषा शिकविण्याची व्यवस्था करण्यांत आली होती असाहि पुरावा प्रसिद्ध झालेला आहे. शिलालेखांच्या आधाराने म्हैसूर प्रांताचा इति- हास लिहिणार्‍या राइस या ग्रंथकाराने म्हसूर प्रांतांतील मालिंगी येथील एक शिलालेख प्रसिद्ध केला असून इ. स, १२९० त इतर दाक्षिणात्य भाषाबरोबरच मराठी भाषाहि शिकविण्याची सोय होयसाल वंशीय राजाच्या प्रधानाने स्थापन केलेल्या विद्यापीठांत करण्यांत आली होतो असें या शिलालेखांत नमूद करण्यांत आलें आहे. या- वरून ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानशश्‍वरी लिहिली त्या काळांत परप्रांतांत विद्यापोठांत समाविष्ट होण्या- जोगे महत्त्व मराठी भापस प्राप्त झालें होतें हें सहज सिद्ध होतें. अर्थातूच मराठी भाषेचा पर- प्रांतीय विद्यापीठांत झालेला प्रवेश त्या प्रांतांत तिचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत प्रसार झाल्यादिवाय राहिला नाहीं हें उघड आहे. अशा रीतीनें मराठोचें सध्यां उपलब्ध असलेले प्राचीन अभिजात वाडमय ज्या काळांत लिहिल जात होतें त्या काळांत परप्रांतांत या भाषेचा केवळ प्रसार झालेला नव्हतां तर शिष्टमान्यतेचा शिक्का मोतंबहि तिच्यावर झाला होता हें सहज सिद्ध होण्यासारख॑ आहे. त्याबरोबरच या निष्कर्षावरून आणखी हिं दोन अनुमानें संभवतात. सध्यां जं प्राचीन वाडमय उपलब्ध झालें आहे तें बाराव्या शतकाच्या पूर्वीचे नाही. इ. स. १२९० म्हणजे शके १२१२ पंधरा त एका विख्यात विद्यापीठांत मराठो शिकवि- ण्याची सोय करण्यांत आली होती हें लक्षांत घेतां त्यापूर्वी बरेंच वाडमय मराठींत लिहि- ण्यांत आलें असावें इतकेंच नव्हे तर त्या वाऊम- याचा परप्रांतावर परिणाम झाला असला पाहिजे हें उघड आहे. हें वाडमय मात्र आज आपल्यापुढे नाहीं. दाक्षिणात्य भाषांचे आणि प्राचोन जेन वाडमयाचें अधिक संशोधन झाल्यास था अज्ञात वाडमयाचें दशन घडलें नाहीं तरी त्याचा दुवा सांपडं शकेल असें मला वाटते. वरील विवेचनावरून जें दुसरें अनुमान संभवत तें हें को, हनुमान ज्याप्रमाणें जन्मतःच सूर्येबिब ग्रासण्याकरितां उड्डाण करता झाला त्याचप्रमाणें मराठी भाषी लोक हे वृत्तीनेच परप्रांतात संचार करणारे असावेत व परप्रांतांत वसाहती करण्याची परंपरा मरा. ठ्यांच्या दिग्विजयाच्या काळांत सुरू झाली नसून या वृत्तीचे बाळकडू जन्मतःच मराठी- समाजाला मिळालें आहे असें मानावें लागतें. प्राचीन तेलगू ग्रंथांत या अनुमानास आधारहि सांपडतो, ज्ञानेश्वर काळांत होऊन गेलल्या पालकुरिकी सोमनाथ या आंध्य कवीच्या ' पंडि- ताराध्यचरित्र ' या ग्रंथांत श्री शैएयाच्या यात्रस आलेल्या महाराष्ट्रीयांचा उल्लेख कर- ण्यांत आला असून सुमारे २२ ओळींचे एक मराठी गीतहि देण्यांत आलें आहं. मालिंगोच्पा इ. स. १२९० च्या शिला- लखांत मराठी भाषेचा आर्यंभाषा म्हणून उल्लेख करण्यांत आला आहे. त्याचप्रमाणे पालकुरिको सोमनाथाच्या पंडिताराध्यचरित्रां- तहि आयंभाषचें कवन देतों असा उल्लेख करून मराठी ग्रीत देण्यांत आलें आहे. यावरून तेराव्या शतकांत महाराष्ट्रीय लोकांना आयं- वंशीय मानल जात असावें व त्यांची भाषा ती आयेभाषा असा तत्कालीन दाक्षिणात्यांचा प्रकाश ५१९ ८९८३० “९४० “७३४ “९८१ २ “१” ९०८९० ४२४ “९४१ “७१ “९८१० ९० क" ७९१ “१७ /४७ ०७० 0४१० ५९०७५१० ०१३७ १९० ८५/७०/२५३० /७८* ८९१० /२१० “किक. समज होता हें दिसून येते. पालकुरिकी सोमनाथ इ. स. १२५० ते १२९९ पयंतच्या काळांत होऊन गेला असें मत अलीकडे तेलगू पंडितांत सर्वमान्य होऊं लागलें आहे. यापूर्वी त्याचा काळ बाराव्या शतकांतील मानण्यांत येत असें. परंतु ज्या वीरशंव पंथीय कानडी कवीच्या उद्‌्गारावरून सोमनाथ बारांव्या शतकांत गणला गेला होता त्या कानडो कवीचाच काल अली- कडचा ठरल्यामुळे अर्थातच सोमनाथास तेराव्या शतकांत गणणे भाग पडलें. परंतु वरंगलच्या काकतीय राजांचा उल्लेख त्याच्या काव्यांतून असल्यामुळे वरंगलच्या दोवटच्या काकतीय राजांच्या पूर्वी म्हणजे इ. स. १२९५ पूर्वी तो निश्चित होऊन गेला याविषयोंशंका रहात नाहीं. महाराष्ट्र सारस्वताच्या नव्या आव- त्तीच्या पुरवणींत डॉ. तुळपुळे यांनीं सोमना- थाच्या ग्रंथांत आलेल्या मराठी कवनात “ भाषेच्या स्वरूपावरून ” चौदाव्या शतकांतील ठरविले आहे. परंतु सोमनाथांचा काळ कोण- त्याहि परिस्थितींत तेराव्या शतकांपळीकडं जाणें अशक्य असल्यामुळें तेराव्या शतकांतील मराठी लोकगीताचा नमूना म्हणून हें गोत आपल्यास उद्बोधक वाटेल. मूळ गीत तेलगू ग्रंथांत आणि तेलगू लिपींत असल्यामुळे त्यांत बरेच पाठ अपपाठ, पाठभेद आढळून येतात. तथापि, डॉ. ना. गो. नांदापूर- कर यांच्या सहाय्यानें त्यांतील योग्य पाठ निवडून तें गोत पुढें देत आहे. श्री शल्याच्या यात्रस निघालेले महाराष्ट्रीय यात्रेकरू कसे गोत गातात अशी प्रस्तावना करून मूळ ग्रंथकाराने “ आयंभाषचें ” कवन पुढं दिले आहे. १ मागं राहो नको मज बाप मणत २ भागवते वाटे भक्‍त ते मणत. ३ चरलिंग गुरूलिंग शंभुनो मणत ४ पुरवर किती दूर पुरुरव ते मणत्त ५ अखिल रि क॑लास देखशील मणत ६ सुखमुख जालो पुरुरव ते मणत ७ मग महाराटचि महादेव याजि! ८ गगन रणा याजि! केलास याजि! ९ अखुमराणा याजि सुभदेव याजि! १० सुखकर अपुलोचि सुभदेव याजि! ११ अरेरे सिवो बग्गुत अप्पुलें लिंग १२ सिरिगिरी मल्लय्य परम दियन्त १२३२ सुखनाल गतिमान लेखिली नाचे १४ मखर जे सिरिगिरी मल्लय्या राणा १५ आला निबन्धन ताळगी ताली १६ माळा समर्पण मल्लय्य राणा १७ स्तब्ध सन्ताप संसार नाटकने १८ सर्वेज्ञ मल्लय्या सर्वज्ञ गातु १९ आमच्या मग पुनु हर जान चित्ता २० आमच्या महाभक्त अखिल संमेल २१ शरण हे चिद्वर जवळी ते मणत २२ वर सुख सुखी माझ्या वरद ह्‌ मणत ते भळे लोक मला म्हणतात मागे राहूं नकोस (१) भागवत ज्या वाटे गेले ती भक्ति असें ते म्हणतात (२) चरलिंग गुरूलिंग हीं लिंग महादेवाचींच (२) ते पुरूष म्हणतात ते पुरश्रेष्ठ किती दूर आहे? (४) सारा केलास पाहिला आहे तो म्हणतो (५) (केलास पाहून) आम्ही सुखी झालों असे. ते म्हणतात (६) मग महा- राष्ट्रांतील महादेवा, आकाशलिंगा, कंलासा ये (७-८) अक्षाय्याच्या राजा शुभ देवा! सुखकर आपले शुभदेव येवोत (९॥१०) अरे शिवभक्ता! हे आत्मलिंग आहे (११) श्रीगिरि मल्लय्या हा परमतत्त्व देणारा आहे. (१२) श्रीगिरीच्या मल्ल्य्या राण्याची निरनिराळया तालगीतांनीं, नृत्याने, माळा समरपंणानें पुजा करोत आहेत. संसार नाटकांत सवंत्र संताप भरलेला आहे. परंतु ज्ञानी लोक सर्वज्ञ मल्लय्याची, स्तुती करतात. ( १३-१८ ) आमच्या पूर्वी ज्यांनीं सोळा प्रा. श्रीधर कुलकर्णी /७९,०८/९,० ८९०९९० /०१,० ८९९० १० ० ९/१ ९५१० ७१० ७१३० ९८९३० ९३० ९० /२/१ ३ ७८१ ८९५३० “७९ “९५१ “१ /९५९ &७३४७ “२५१ ७५१३४ “१४३० “५ /९/३० २७ चित्ताने हरोला जाणले आहे. असे लोक होऊन गेले. आमच्या महाभक्ताचा एक मोठा मेळा आहे. ते म्हणतात सर्वाचे आश्रयस्थान जो चिदवर तो जवळच आहे. तो उत्तम सुख देतो, सुखी - लोकांना वर देणारा आहे असे ते म्हणतात. (१९-२२) याच शतकांतील मराठीच्या परप्रांतांतील विस्ताराचें दुसरे उदाहरण संत नामदेवाच्या चरित्रांत सांपडतें. नामदेवानें ज्ञानेश्‍वरांच्या समाधीनंतर पंजाबांत कित्येक वर्षे वास्तव्य करून हिंदी भाषेत पद्यरचना केली. नामदेअांचे कांहीं अभंग शिखांच्या आदि ग्रंथांतहि समाविष्ट करण्यांत आले आहेत. इतका परिणाम नामदेवा- च्या वाणीनें पंजाबी जनतेच्या मनावर केला होता. नामदेवाच्या हिंदी पदांची भाषा हिंदी भसली तरी कितीतरी मराठी शद्द व मराठीच्या धर्तीवरचे वाक्‍्यप्रयोग आणि वाकप्रयोग त्यांच्या पदांत दिसून येतात. त्याचा परिणाम हिंदी वाडेमयावर मराठीचे ठसे उमटविण्यांत झाला आहे षी गोष्ट अप्तान्य करतां येणार नाहीं. मराठीच्या मुलखगिरीचें चिन्ह अलीकडे उपलब्ध झालेल्या '“भण्डोर भाषा व्याकरणांत'' हि पहावयास सांपडतें. हा ग्रंथ तेलगू लिपींत पण संस्कृत भाषत लिहिलेला उपलब्ध झाला असून सूत्र-भाष्याच्या स्वरूपांत दिसतो. भाप्यकार आंध्र असावा असे दिसते. या ग्रंथांत भण्डीर भाषा म्हणजे गीनांची भाषा, त्या भाषेचे व्याकरण देण्यांत येत आहे असें सांगून अनेक प्राकृत भाषांचा उल्लेख केला असलातरी मुख्यतः ज्या भाषेचे व्याकरण देण्यांत आलें आहे ती भाषा मराठी आहे. (म. सा. पत्रिका १. १) या ग्रंथाचा काळ मसलमानांच्या दक्षिण- वरील आक्रपणानंतरचा असावा असें भाष्यांत दिसून येणाऱ्या दोन फारसी शाद्वावरून डॉ. वा. गो. परांजपे यांनीं केले आहे. परंतु व्याकरणाच्या संदर्भांत कोंकणु, नरेंद, तेणे उजळी, आच्चरिजू सारखीं जीं रूप आलीं आहेत तीं मात्र ज्ञानेश्‍वर- कालीन वाटतात. काळाचा प्रश्‍न बाजूला सारला तरी मराठी भाषेत गायिलेलीं गीते. आंध्र देशियांस केवळ आवडलींच नव्हती तरत्या भाषेचे व्याकरण लिहिण्याची आवश्यकता त्यांना वाटली होती एवढे महत्त्व या भापनें संपादन केलें होतें हें अतुमान निराधार ठरेल असें वाटत नाही. नेपाळांतील पशुपतेश्‍वर आणि रामेश्‍वराचें विख्यात ज्योतिलिंग यांचें मुख्य पुढारीपद मिळ- विणाऱ्य। महाराष्ट्रोयांची मराठी भाषा मराठथय़ां- च्या राज्यविस्तारापुर्वी परप्रांतांत संचार करोत होती. मराठ्यांची मुलुखगिरी ही मराठी भाषेने दहाव्या शतकापासून सुरू केलेल्या परंपरेची परिपूर्ती होती असें म्हणणें चुकीचें ठरेल काय? लेखक: -- पां. बा, युंजोटीकर एम्‌. ए. (प्रथम) यौवन आणि प्रणय हे जसे अगदीं निग- डित आहेत तसेच प्रीति आणि वैफल्यहि निग- डित आहेत अशी बहुतेकांची समजूत झालेली असतें. प्रेम केलें (तरूण मुलीवर) कीं झाले त्याच्या जीवनांत बंफल्य हें आलेंच अशी पुष्कळांची कल्पना आहे. म्हातारी माणसं तर एकाद्या तरूणाने थोडी बहूत जरी हालचाल केळी तरी तो कामांतून गेला असें जाहीर करायला मार्गपुढ पहात नाहींत. कारण त्यांची नक्को खात्रोच झालेली असतें को एकदा तरूण प्रेम करूं लागला कीं तो क्तव्यपराडमुख होतो. त्याचं पाऊल वाकडं पडतं नि मग त्याच्या जीव- नाचा नाश व्हायला कांहीं अवघि लागत नाहीं. म्हणूनच ते तरूणांच्या हालचालीवर पाळत ठेवीत असतात. म्हातारी माणसंच काय पण पुष्कळ तरूणांचीहि ही समजूत झालेली असतें कीं प्रम करणें म्हणजे कांही तरी भयंकर आहे. मला एका तरूणाने प्रेमाची व्याख्या केलली आठवते. “€][,०0218 110. लाट्या कणाला 0९2118 "० त" वे लातेढड ७७1९8. !' मला त्याच्या कल्पनेचे फार आश्‍चयं वाटलें. प्रेम म्हणजे एक सिगार आहे जिची सुरुवात आगी- पासून होतें आणि जिचा अंत राखत होतो. त्याचे म्हणणें असें होते कीं कुणी प्रेम करू लागला कीं त्याचें हृदय तडफडायला लागतें. मन ठिकाण्यावर राहत नाहीं, फार काय हृदयाला आगच लागते आणि मग त्याचा अंत राखेत होणं क्रमप्राप्तच ठरतें. प्रेम करणे हें घातुक आहे, या समजुती- प्रमाणेंच खरें प्रेम कधींच सफल होत नाहीं अशीहि पुष्कळांची समजूत असते. ' दो दिलोंको ये दुनिया मिलने नहीं देती ' आणि “ प्रीत बनी हे दुनिया मे मर जाने के लिए” ह्या ओळी त्यांच्या जिभेवर अगदीं नाचत असतात. आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठीं ल्यला मजनू आणि रोमियो जुलियेटपासून आजपर्यंतची बरीच उदाहरणें ते सांगत असतात. मला स्वत:ला वरोल कल्पनांपैकी एकहि मान्य नाहीं. माझें असे मत आहे कीं प्रीति ही कर्तेव्यतत्पर करणारी आहे. तरूणांत साहूस निर्माण करणारी आहे. त्यांच्या पराक्रमाला आव्हान देणारी आहे. एकादा तरूण प्रेम करू लागला म्हणजे त्याच्या जीवनांत कमालीचा बदल होतो. तरुगीवर प्रेम करण्याने माणूस कर्तेव्यपराडमुख होतो असे नसून उलट क्तेव्य- तत्पर झालेला मी पाहिला आहे. आतां एक उदाहरण घेऊनच तुम्हाला सांगतो. माझ्या माहितीचा एक विद्यार्थी इतका उडाणटप्पू होता कीं विचारता सोय नाहीं. त्याचा कार्यक्रम साराच अनियमित, कॉलेजला तो कधीं नियमित गेला असेल तर शपथ! मग अभ्यास करायचं तर दूरच राहिल, पण चमत्कार असा झाला की भठरा पां. बा. गुंजोटीकर ४१४ //३० ०३० ३४७ “०३० ४३ “२४१३ “के “९४३ “२४ क» “९ ४३७ “४१७ ७१ २ “४३० “९४३० “०३० “४३ “२ “४३ “२० के “9 “के (े”हि» २४३० “पि ऑन “9 त्याचें एका मुलीवर प्रेम बसलें. निदान त्याची तरी अशी कल्पन झाली कीं ती मुलगी त्याच्या- वर प्रेम करूं लागली आहे. त्या मुलीसाठी त्याला काय करावं काय नाहीं असं होऊं लागलं. कांहीं तरी करून त्या मुलीच्या आपण विशेष डोळ्यांत भरावं असं त्याला वाटूं लागलं, झाल त्याच्या वागण्यांत भयंकर बदल झाला. तो कॉलेजांत नियमित येऊं लागला. अभ्यासांत तत्पर राह लागला, आणि नापासांच्या यादींत येणारे त्याचें नांव चांगलें सेकंड क्लासांत झळकू लागलें. आमच्या कॉलेजांत एक विद्यार्थी इतका बावळट होता कीं विचारतां सोय नाहीं. त्याच्या शर्टाला नेहमींच बटनं नसायची.कधींमधीं असली तरी एखादीच दिसायची. पायजामा सदाच मळलेला नि गोल झालेला. त्याचा तो पोषाख आणि तो अवतार पाहिला म्हणजे अगदीं सभ्य मुलालासुद्धां त्याला बनवण्याचा मोह आवरत नसे. पण काय गंमत सांगावी, त्याची नि एका मुलीची एकदां दृष्टभेट झाली. तिच्या डोळ्यांत त्याला काय रिसलं कुणास माहीत ? त्याचें मन हुरहुरू लागलें. त्यानें भापल्याकडं आणि आपल्या पोषाखाकडं बारकाईनें पाहण्यास सुरुवात केली. मळक्या पायजाम्याऐवजी अगदीं परीट घडीची पॅंट नि सुंदर रीतीनें शिवलेला शटं त्याच्या अंगावर झळकूं लागला. अस्ताव्यस्त विखुरठेलें त्याचे केस आतां अगदीं नीटनेटके राहुं लागलें, व त्याच्या बोलण्यांतली सफाई तर नवल वाटण्यासारखी होती. रमणीच्या कटाक्षांत इतकी भयंकर शक्ति असेल याची मला एवढी कल्पना नव्हती ! आमचा गणोबा अगदीं कट्टर काव्यद्वेषी होता. विज्ञानाच्या कूट प्रश्‍नाचा अभ्यास कर- ण्याची संवय झाल्यामुळे काव्य म्हटलं कीं एकोणीस त्याला कससंच वाटायचं. तो म्हणायचा, काव्य म्हणजे काय शिळोप्याच्या गप्पा, अथंहीन बडबड, रिकामटेकड्या माणसांनी केलेला उपद्व्याप म्हणजे काव्य, अशी त्याची काव्याची व्याख्या होती. एकदां आम्ही कांहीं मुलंमुली फिरत चाललो होतो. आमचे गणोबा वाटत भेटले. त्यांनाहि आम्ही आग्रह करून आमच्याबरोबर घेतलं, गणोबाला काव्याचा विषय आवडत नव्हता म्हणून त्याला खिजविण्यासाठीं भाम्ही मुदहामच तो विषय काढला. मुलीचे चेहरे डोळ्यांसमोर असल्यामुळे त्याला काव्याविषयीं एकदम तिरस्करणीय असं कांहीं बोलतां येत नव्हतं, त्यामुळं तो आमची चर्चा शांतपणानं ऐकत होता. मुलींना काव्य फार आवडतं हें पाहून त्याच्या मनावर फारच परिणाम झाल्या- सारखा दिसला. आम्हां सार्‍यांनांच तो गप्प कसा याचं भाइ्चर्य वाटत होतं. नंतर मला कळलं कों तो काव्याचा अभ्यास करू लागला आहे. मी थक्कच झालो. पुढें पुढे तर त्याला म्हणे स्फतिदेवताहि मिळाली आणि तो कवि- ताहि करू लागला. खरोखरच त्याच्या कविता इतवया संदर होत्या कीं मराठी काव्यक्षेत्रांत एका नवीन उत्कृष्ट कवीचे आगमन झालं असं कुणीहि म्हटलं असतं, प्रीतीमुळं घडून आलेले हे फुटकळ पराक्रम जरी सोडले तरी प्रेयसीच्या प्रीतीसाठीं मापल्या पंचप्राणांचें बलिदान दिलेल्या अनेक तरूणांची उदाहरणें आपल्याला सांपडतील, नयनमनोहर रमणींच्या नंत्रकटाक्षांत पुष्कळदां युगपुरूषांच्या संदेशाहूनहि अधिक प्रेरक शक्ति असते आणि त्यांचे मधुर शद्द कित्येकदां धमंगुरूंच्या उपदे- शाहूनहि अधिक प्रभावी ठरतात. प्रीति जीवनांत दुदेम्य आशावाद निर्माण करणारी आहे नि जीवनाला सोंदयं प्रदान करणारी आहे. >“ लेखक :--अनेत हुपरीकर, बी. कॉम्‌ (प्रथम वर्ष मेरी साऱ्या पुरुषजातीवर चिडली होती. तिनें आजत्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. हो! जन्मभर अविवाहित! ती आपलें तारुण्य, आपल्या भावना, विकार, विचार सवं विसरून गेली होती. निष्पाप हास्य करणारे तिचे ओंठ आज सुकून गेले होते. तिचे अल्लड आणि चंचल डोळें आज सुस्त झाले होते. त्यांत कारुण्याची झांक होती. तिचें भिर- भिरणारे केस ती एरवीं आपल्या दोन्ही हातांनी आवरत असें. पण आज' तिला त्याची शुद्धच नव्हती. ती एकाच गोष्टीचा विचार करीत होती. जॉननें आज आपल्याशीं अशा प्रकारचो वतंणूक कां करावी? जान तिचा बालपणाचामित्र, तिनें व जॉनने बालपणाच्या कित्येक घटका एकत्र काढल्या होत्या. सदासवंदा एकत्र बसून ती दोघें शाळेतील गंमती, शेजारच्या मुलांचा बुळे- पणा, इत्यादींचा उहापोह करीत. घरीं कोणी रागे भरलें तर मेरीला जॉनचा मोठा आधार वाटे. आणि जव्हा जॉनचे वडील ही' आपल्याला चांगली सून शोभेल असें म्हणत तेव्हां तिला किती आनंद होत असे, त्यांनी दोघांनी भावी आयुष्याचे किती मनोरम मतोरें बांधले होते. अन्‌ तोच जॉन आज... ... माणूस इतक्या खालच्या पातळीवर येत असेल असें तिला वाटलें नव्हते. पण जात, वीस तिचा जॉन; तिचा कसला तो, एकदां, तिला वाटलं कों अस्स जावं जॉतकड अन्‌ त्याची त्याच्या वडिलांसमोर खूप निदा करावी, त्याची चांगली कान उघाडणी करावी, नाहीनाहीते बोलावे त्याला. तिला तिची शाळा आठवली. ती दोघे एका बाकावर बसत व एकमेकांशी अशा गप्पा मारीत असत कीं तिला त्यासाठीं कित्येंकदां मास्तरांची वबोलणीहि खावी लागली होती. पण जॉनचा सहवास सोडणें तिला कितो जड जात असे. 'तो, काळ! खरंच आपण तेवढ्यांच राहिलो असतोतर? तिला तशाहि स्थितींत त्या विचाराचे हंपू आले. तिची सावत्र आई मध्येंच तिच्या खोलीत आली व जेवण तयार असल्याची तिनें सूचना दिली. डोळे पुसणेंच भाग होतें तिला. घास घताघेताहि तिचा हाच विचार चाठं होता. “खरंच, हेंच का माणसाच्या आयुष्याचें सार्थक'' किळस आल्या सारखी ती शहारली. तिला विचारांत पाहून तिची सावत्र आई म्हणाली““काय मेरी, अभ्या- साचा विचार चाललाय वाटतं.” “ अभ्यास तिनें आपला खालचा ओठ दाबून. घेतला. कसलं कॉलेज अन कसला अभ्यास, डोक्यांत विचारांचे हें थैमान माजले असतांना तिला अभ्यास करणें शक्‍य तरी होतें का? रोज ती व जॉन दोघे मिळन अभ्यास करीत अतत. जान अभ्यासांत थोडासा कच्चा असल्यामुळं त्याच्या कशा चुका अनंत हुपरीकर ४१८० ९.० /० /९,० १० “० //१/० ० “७१७०५१३” “४३० “४ “०४९० “9 ८९० “२१७० “केन कर //0० कि पि “क 99 ५३० हैरपि /७/३० “ि &७ «१० कि होत व आपण त्याला हंतल्यावर तो आपल्या भोठांचें... ... तिला बाटलं त्याच्या चंबनांनीं विटाळ- लेले ओठ जाळून टाकावेत. तिनें आपल्या ओठां- बरची दाताची पकड घट्ट केली व दुःख भरांत 'तिनें आपली मात हालविली. सावत्र आईच्या वक्षस्थळांवर डोकें ठेवून स्फुंदत स्फुदत ती म्हणाली, “ आई, हे कॉलेज वगरे सर्व सोडून संतीण न्हावसं वाटतय़ ग मला.” सावत्र आईला तिच्या ह्या बोलण्याचा कांहींच उमज पडला नाहीं. तरी पण तिचें डोकें थोपटीत ती म्हणाली “५ उगी बाळ, उगी बाळ." तिच्या सावत्र आईन तिला रडग्याचे कारण विचारले. तेव्हां ती चांगलीच बुचकळ्यांत पडली. आपल्या सावत्र आईस काय सांगावे हर तिला कळेना. जॉननं आपला केलेला अपमान आपण सांगायवा ?' त्याचं असं झाल होतं. रोजच्या प्रमाणे आजहि तो दोघे फिराव- यांस गेली होती. रस्ता तोंच, पण जॉन! तिने सतरांदा त्याला न बोलण्याचे कारण विचारले तरीहि त्यानें आपला धुभेपणा सोडला नाहीं. त्याचे मिस्किल डोळे आज क्षितीजाकडे पहात होते; त्याच्या रुंद कपाळावर आंठ्य़ा पडल्या होत्या, चेहरा त्रासिक झाला होता ब तो कसल! तरी विचार करीत होता. तो बोलावा म्हणून तिने अनेक प्रयत्न केले होते. पण तिच्या एकाहि प्रश्‍नाला उत्तर मिळालें नव्हते. अखेर एका निवांत बाकांवर बसल्यावर त्याच्या गळयाभोंवती हात अडकवत ती म्हणाली “जान, एक सुंदर तरुणी बाजूला बसलो असतांना तुला विचार तरी कसा करवतोरे? जरा माझ्याकडं पहा.” एकवीस क्षण भरच त्याचा थेहरा खुलला पण लगेच गंभीर होत तो म्हणाला “मेरी, तं माझी होशील?” तिला त्याच्या प्रश्‍नाचे आश्‍चय बाटले. रडकुडोस येऊन ती म्हणाली '' जान आज अस काय रे बोलतोस तू. कितींदा आपण एकमेकांना वचनें दिलीत तरीहि माझा असा संशय येतो. सांग ना रे, मो असं काय केलं कि माझ्यावर तुझा असा अविश्वास व्हावा. '' अविश्वासाचा प्रश्‍न नाही हामेरी'" तो मध्येंच पुटपुटला ती त्यांच्या गळ््यावरून हात सोडवत म्हणाली, “मग कसला संशय येतोय तुला. जान हें शिक्षण एकदां संपू दे. तुला नोकरी लागल्यावर दुसऱ्याच दिवशीं आपण लग्न कर्यात ” तो कांहींच बोलत नाहीं असं पाहून तो म्हणाली, “ जॉन, आणखी एकदा वचन देऊ का?'' '' नुसत्या वचनाचा प्रश्‍न नाहीं हा मेरी, आपले कॉलेज शिक्षण संपण्यास दोन, जर एखाद वेळीं नापास झालो तर तीन वर्षे लाग- तील. तोपर्यंत आपण असंच...... ... र) जॉनचं वाक्य अर्धवटच तोडीत ती म्हणाली, “' जॉन आपणच नाहीं का ठरवलं कीं स्वावलंबी झाल्याशिवाय लग्न करायचं नाहीं. उगीच तुझ्या डेडींना मला पोसण्याचा भार." जॉनने एकदां तिच्याकडे रोखून पाहिले व खालीं पडलेली एक काटकी चघळीत क्षिति- जाकडं पाहु लागला. थोडा वेळ थांबून तिनेंच बोलण्यांस सुरु- वात केली, “' तुला तुझ्या डॅडींवर भार देणं योग्य वाटतं ?" तिच्या अज्ञानाची कींव करीत तो म्हणाला, “ तुला कसं कळत ताहीं भेरी. एकमेकांपासून दूर राहून सुद्धां आपल्याला एकत्र राहतां येईल." प्रकादा ओठांचा चंब्‌ करीत तिनें त्याच्याकडे प्रश्‍नाथक मृद्रेनें पाहिले. अन्‌ त्यांवर तिच्या कंबरेभोंवतीं हातांचा विळखा घालून त्यातें त्याच्या वाक्याचे स्पष्टीकरण केलें होतें. त्याचं तें उत्तर ऐकन मेरी त्याच्यावर खप चिडली होती. अन्‌ तिनें लग्न न करण्याची व जॉनचें आजन्म तोंड न पहाण्याची प्रतिज्ञा केली होती. “तने व जॉनने आतापर्यंत एकमे- कांना कितीदां तरी वचनें दिली होती. तिनें त्याला चुंबन घेतांना कधीच मनाई केली नव्हती. अन्‌ तिनेहि त्याच्या कोटावरचें फूल आपल्या ओंठांनी काढले नव्हते का? पण त्याचा फायदा घेऊन जॉन आज...... ... तिला आपल्या बालपणची आठवण झाली. तिच्या धरच्या मांजरीला पिल्ले झाली होती व त्यांना तोंडांत घेऊन ती मांजरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीं चोरासारखी घेऊन जात असें. तिनें एकदां त्याबहल तिच्या वडिलांना विचारलें देखील. त्यांवर तिचे वडील म्हणाल, “ अग्‌, त्यांचा बाप येऊन खाऊन जाईल अशी भीति वाटतेय तिला.” त्यांवर तिने विचारले, “पण त्यांचा बाप त्यांना का खातो ? ” अन्‌ त्यांवर तिच्या वडिलांना नीटसं उत्तर देतां आलें नाहीं. पण ते थट्टेनं म्हणा, “ अग कुमारी माता आहे ही मांजरी.” कुमारी माता! अन्‌ आज जान तिला हेंच सुचवत होता. ती दचकली; संतापली, तिथल्या तिथं जॉनला अगदी तोडून बोलावं असं तिला वाटलं. पण तिनें तसं कांहींच केलं नाहीं, तिनें त्याच्या - कडें एकदां तिरस्काराने पाहिलें व संतापाने ती तडक घरीं निषाली. अंथडणावर पडल्यानंतरहि तिला हेच विचार भंडावून सोडीत होते अन्‌ तिचे ह्या कुशीव “> उद्यां जॉन बहुतेक आपल्याकडे येणार नाहो; त्याला त्याच्या बोलण्याची खंत वाटली असेल किवा कदाचित्‌ तो आपल्याकडे येईल व आपली मनधरणी करील तरीहि त्याचे ऐकायचे नाहो. त्याचा सहवास टाळायचा त्याच्याशी बोलायचे नाही, अन्‌ अशा विचारांतच तिला झोप लागलो. दुसर्‍या दिवशीं ती थोडी उलीराच उठलो. घड्याळांत साडेआठ वाजले होते. कॉलेजला अर्ध्या तासाचा अवघीं होता. तिची सावत्र आई कामावर गेली होती. चला आजपासून अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. जॉनच्या वाऱर्‍यालाहि उभें राहायचे नाहों. असें म्हणत तिनें एक जांभई दिली; थरमॉसमधीलळ चहा घेतला अन्‌ केशभूषा करण्यांसाठीं ती आरशासमोर बसली. तिनें हळुवार हातांनी आपले केंत विचरले. अन्‌ लिपस्टिक उचलली. पण ती तशीच तिच्य! हातांत राहिलो. जॉन नेहमीसारखा हंसत तिच्या खोलींत आला, त्यानें पाठी मागून तिचे दंड घरल व व तिला जवळ ओढली, तिनें वळून त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या डोळयात कारुण्य भरलें होतें. त्यानें तिला आपल्या बाहु- पाश्यांत घेतलं होते व तो भराभर तिचो चुंबन घेत होता. ती बांवरली, थरारली; एका क्षणांत पुरूष जातीवरचा राग, जॉनवरचा राग, ती मांजरी, ते संतीण होण्याचे विचार, आजन्म अविवाहित रहाण्याचा निश्‍चय, नवाचे ठोकें देणारे तें घडथाळ, कॉलेज सब कांहीं ती विसरली. तिची सारी प्रतिकार शक्ति लुळी पडली, व जॉनच्या गळयांत पडून ती सुस्तावल- ल्या आवाजात म्हणाली, “' जॉन, कालच्या माझ्या वागणुकीवर रागावलांस का? मला क्षमा कर जॉन. मी यापुढे तुझ्या मनाविरुद्ध कधींहि वागणार नाहीं. ” बावीस “: वाडमय व कला ही बहुजन समाजाची आहे. जनतंचा त्यांजवर हक्‍क आहे '' असे लेनिननें म्हटले आहे. जीवनाच्या प्रतिकल परिस्थितीशी झगडणाऱर्‍या बहुजन समाजाची व्यथित अंतःकरणे उल्हसित करून त्यांची भावन], कल्पना व विचारशवक्ति यांना उदात्त करणारे वाडमय निर्माण झाले पाहिजे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. सामाजिक जीवना- विषयीं साहित्यांत आस्था दिसायला पाहिजे. आपले प्राप्त जोवन ही शिक्षा किंवा अध:पात नसून तो एक भाग्याची गोष्ट आह; त्या- विषयीं आपण मुहाम जिव्हाळा बाळगला पाहिज यांत्रिक युगामुळ सवसाधारण मनुष्याच्या जीव- नांत आज वेफल्य माजलें आहे; मानवी जीव- नांतील विषमता, कृत्रिमता व स्वार्थीपणा पाहून मन वेतागन जातें; दारिद्रय, महागाई, काळा- बाजार इत्यादि राक्षसांच्या छळाने जनता त्रस्त झालेली आहे; असें जरी असलें तरी केवळ निराशेची, वैफल्याची रडगाणी गाणारे वाडमय समाजांपुढील प्रश्‍न सोडवं शकणार नाहीं. जीव- नांतील दुःखांशी झगडा करावयास लागणारा मंगलभय आावाद साहित्यांत असावा लागतो. जीव न कलहानें गांजलल्या माणसाच्या मनांत चैतन्य उत्पन्न करून, त्याला समाधान प्राप्त करून देऊन अधिक कार्यप्रबण करावयास लावणें हें वाडमयाचें काये आहे. सवसाधारण माणसाला आपल्या रोजच्या जीवनक्रमांत जर कांही साह्य व प्रोत्साहन मिळाठे तरच साहित्याचे तेवीस लक :-- ग. रा. देडे बो. ए. (प्रथम) साथेक होईल. आपल्या जीवनांतील रक्षता, उद्िग्नता, नैराश्य ज्यायोगे नाहींसे होईल अश्या ललितकृत्ति आज मराठींत हव्या आहेत. समाज कोणत्या रोगांनी पछाडला आहे त्याचें नेमक निदान करणें व या दोषांपासून मक्‍त होण्यासाठीं शक्‍य असल्यास सूचना मांडणे हें साहित्यिकांचे काम आहे. समाजांतील दोष सांगतांना त्याला विरोध पत्करावा लागेल, अपमान सहन करावा लागेल, संपत्ती प्राप्त न झाल्यामुळें निकृष्ठ अवस्थंत जीवन कठावें लागेल पण साहित्यिकानें आपले कततंग्य पार पाडलेंच पाहिजे. समाजाने औषधाच्या रूपानें या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. फडके म्हणतात त्याप्रमाणें कला ही' आनंदासाठींच निर्माण होत गली व त्या अनु- षंगानें निर्माण होणार्रे साहित्य कल्पनेच्या रूक्ष- भुमींत विहार करीत राहिलें तर मतोरंजना- शिवाय अशा साहित्याला कांहीं जास्त महत्व देतां येणार नाहो. समाजाची इमारत जीणं झाल्यामुळे ढांसळून पडत आहे, सर्व लोकांत पसरलेल्या नराऱ्यामळे व रुक्षतेमळे या मंदि- राचे बरूंज कोसळत आहित, सार्वत्रिक अश्रद्धेमळे कणाचा आज कशावरच विश्‍वास राहिला नाहीं धर्मांची व नीतीची शिकवण नष्ट होत चाल- ल्यामुळ सगळीकड विचारांचा गोंधळ माजला आहे. अशा प्रसंगीं समाजाची नव्याने रचना कर।वयास लागणारी प्ररणा साहित्याने दिली प्रकाश ७८१७५. > ०१९७ ९/५ ९० >> ८० ०/९० %९७ ८० ८९० ८९» ०९० ८०१९० %९७ %९ > ०१९ “ह 0 ७९० ९, »५०० &१९ ०२०, ७ १००७ पाहिजे. भारतांत आम्हाला एक नवी. संस्कृति निर्मांण करावयाची आहे.सवे जातींच्या लोकांचीं, सर्व धर्मांच्या लोकांची, आपण सागरालो पवित्र कां मानतो? त्यांत अनेक पवित्र नद्यांचा संगम झालेला असतो म्हणन. भारतालाहि स्तर जग असेंच पवित्र मानत आले आहे. या देशांत भनक घममंगंगाचा संदर संगम झाला आहे. भारताचा उज्बल इतिहास सन्मुख ठेऊन आपल्याला पुन्हां तोच विश्‍व बंधत्वाचा, “हें विश्‍वचि माझ घर" किवा “एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ चा प्रेमाचा, शांतीचा संदेश जगाला द्यावयाचा आहे, सूर्याप्रमाणे भारताला जगावर तळपायचें आहे. तेव्हां हें कतंव्य पार पाडण्यासाठी साहित्याने पुढे सरसावले पाहिजे, राजकीय स्वातंत्र्य मिळाले म्हणून काय खरें सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त व्हावयाचे आहे. सामाजिक जीवनाची पुनर्घटना करण्याचें कार्ये आज पुढारलेल्या देशांत साहित्याद्वारे केळे जात आहे. वाडमय हें केवळ मनोरंजनाचे किवा विश्रांतीच्या वेळीं मनो- विनोदनाचें साधन नसून आचार्य अत्र्यांच्या शद्वांत सांगावयाचें म्हणज, 'वाडमय हें सामाजिक पुनघंटनेचें प्रभावी शस्त्र आहे.' वाडमयानें समाजाचें जीवन घडवितां येते, समाजांतील जुन्या दुष्ट चालीरीति बदलतां यंतात, समाजाला मानवतेच्या विशाल प्रांगणांत आणतां येते, म्हणन माझेंतरी असें मत आहे कीं वाडमय सेवक हा समाजसेवक असलाच पाहिज, जीवना- संबंधी प्रेम उत्पन्न करणें हेंच वाडमयाचे कार्य आहे. जीवननिष्ठा टिकविणें व सवंत्र प्रेमाचे राज्य पसरविणे हेंच प्राचीन कालापासून गांधीजी- झालें ? पर्यंतच्या तत्त्वज्ञानाचे सार सांगता येईल.राजकीय ' स्वातंत्र्य प्राप्त करून देणें याला गांधीजींच्या तत्वज्ञानांत दुय्यम स्थान आहे. टॉलस्टाय थोर कलावंत होता पण तो सुद्धा म्हणतो कों साहि- त्यानें नीतीची, समाजाची पर्यायाने जीवनाची बंधने ही पाळलोच पाहिजेत, कला ही अवदसा आहे, तिला मोकाट.. र सोडं नका असें तो म्हणतो. केवळ चे समथन करणाऱ्या वाडमयाचा “कलेसाठी कला असें..म्हणणारे लोक सुद्धां तिरस्कार करतील. अनेक कथा कादंबऱ्यांतून आज स्वैराचाराचा पुरस्कार केला जात आहे. समाजहिताच्या दृष्टीने साहित्यांतील असे प्रकार आज थांबविणे अपरिहार्य झाले आहे. प्रीति-प्रणय ही उच्च भावना आहे असे आम्ही मानतो पण तिच्या पर्ततेंत निव्वळ शारीरिक आनंद उपभोगण्याची भावना दाखविणं उत्तित नाहीं. 'कलेसाठीं कला ' या तत्वाचे पुरत्कत त्यांच्या कलेमुळे हीन निकृष्ठ भावना व विचार यांचा प्रसार कसा होत आहे निकड जाणुन बुजून दुलक्ष करीत आहेत.साहित्य हें समाजजीवनाच्या विकासासाठी, उन्नतीसाठीं व साफल्यासाठीं लिहिलें गेळे पाहिजे. आजची मानवी संस्कृति बाजारी बनत चालली आहे. नवी संस्कृती निर्माण करणें साहित्यिकांचे काम आहे. तेव्हां साहित्य हे ध्येयवादी असलें पाहिजे. निर्दोष समाजरचना कशी करावी हें ध्येय समोर ठेवून काम झालें पाहिजे. आजच्या समा- जाचें केवळ यथार्थ चित्र रेखाटणाऱ्याच नव्हे तर त्या आदर्श समाजाकडं नेणाऱ्या साहित्यिकांची आज आवश्यकता. कारण , (11008 1'2 (1९ 1111१000211/00 [त्टा8)(०'७ जा ऐ1९ ०1]. :: समाजजीवनाचे शिल्पकार '' अशा शद्वांत शेकीनें साहित्यिकांचा गौरव केला आहे. वाडमय सेवकावर इतकी मोठी जबाबदारी आहे. आज मराठींत “ वास्तवता '' या गोंडस नांवाखाली कांही लेखकांनी समाजाच्या वस्तुस्थितीशीं असत्य वणंनें दडपून आपल्या हीन प्रवृत्तींना वाव देण्याचा धुडगूस चालविला आहे. आथिक विवंचनेनें व सामाजिक विषमतेनें गोंघ-- चोवीस ग. रा. दडे 0 %/०-/७ ३ /७१ ७३० ८०३ ९५३४५ “०५३ ०८९३ ९५१० ०५१ /७११ “०१” “४१/३० ७० ९५३० /९/१/ ७९० “५९ ७३” “9३४० /७ “३ €२४* ०७ ७ “२१ “विक अगतिक झालेला आजच मनष्य हा विलास लोलप बनला आहे असां भाभास हे “ नवकवि व लेखक ” उत्पन्न करीत आहेत. हा वास्तव- वादाचा खून आहे. समाजांत एखादी अनैशिक गोष्ट घडली म्हणन तिला सार्वत्रिक स्वरूप देण्यांत आमच्या या लेखक महाशयांना काय पुरुषाथ वाटतो कुणास ठाऊक ? विवाहित स्रीपुरुषांनी इतराकड अभिलाषंने पहाणे हा तर लघकथांचा विषयच होऊन बसला आहे कित्येक कथांत लग्नाअगोदरच नायिका नायका बरोबर 'सहवास' करू लागते, मोलकरणीशीं संबंध ठेवणाऱ्या वीरांची चित्र रेखाटण्यांत कांहीं बहा- हर गंग झाले आहेत तर लहानाचा मोठा केलेल्या एका अनाथ विद्यार्थ्याकडून आपली ' इच्छा तृप्त करून घेणाऱ्या धनिक बाईची मनस्थिति वर्णन करण्यांत कांहीं जणांनीं लेखणी वाहिली आहे. असं प्रकार अपवादात्मक समाजांत घडतात. लाखांत एकजण अनतिक वत्तीनें वागला म्हणन “ समाज हा असा झाला आहे ” असे दाखवि- प्यांत या लेखकांनी भलतीच मोठी चूक केली आहे. भश्या प्रकारचे स्वैराचार समःजांत घडत असले तरी :ग्रांवर प्रकाश टाकन असल्या अनिष्ट गोष्टींना पायबंद घालण्याचा प्रयत्न करणें उचित कीं स्वेराचाराची गोडवी गाणें उचित ? कारवार संमेलनाध्यक्ष श्री. अ. का. प्रियोळकरांनीं म्हटल्या प्रमाण असल्या प्रकारचें हे *' फाल्गून वाडमय ”" नष्ट झालंच पाहिजे तरच मराठी भापंची अभिवद्धि होईल, थोडक्यांत सांगावयाचे झाल्यास समाजसेवेचें ब्रत प्रत्येक साहित्यिकानें घेण्याची वेळ आज आली आहे समाजाची नतिक अधो- गति होत असतांना व सांस्कृतिक र्‍हास होत असतांना आमचे साहित्यिक आतां किती दिवस “ ममजिवाची प्रियकरणी ” करीत रहाणार? ही झाली ““नव्या”' लेखकांची गोष्ट. समा- जांत खळबळ माजली असतांना सुद्धा चंडोला- प्रमाणें अहनिश अंतराळात हंलकावे खात रहाणारे, '। कलेसाठी कला ”' असें अट्टाहासाने म्हण- णारेहि आहेत. त्यांना वाटतें आपल्या नाजक हातानें रंगाऱ्याचें कारखाने उभे रहातील पंचवीस नसती टाळी वाजविली कीं मयसभा निर्माण होईल. असें. मनोरंजनासाठी लिहिलेलें वाडमय ' अक्षर वाडमय ' नव्हे. समाज जीवनांशीं कांहीं संबंध नाहीं असे म्हणणारे कैक्मीर ला जाऊन हैद्राबादेस येऊन तेथील परिस्थितीवर कादंबर्‍या लिहिण्याचा प्रयत्न कां करतात ? त्याचा तो प्रय्न कितपत साधली आहे| हा प्रश्‍न निराळा. पण जीवनाशीं संबंध असावा लागतो हे त्यांना देखील मान्य करावे लागते. कितीहि झाले तरी कलावंत हा मनुप्यच असतो प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी त्याचा विरोध असणें शक्‍य नाहीं. या सत्य सष्टींतील मनष्याचे समाज जे रीतिरिवाज मानीत असतील, जे व्यापार व्यव- हार करीत असतील, ज्या भावना आणि ज्या कल्पना बाळगीत असतील, त्याच्याच अनुषंगाने कलावंतांचे अवलोकन चाल असत. त्या समाजांतील रीतिरिवाज त्याच्या सोंद्यशोषक बद्धीला ओंगळ वाटतील तर त्यांचे तो खंडन करील. जे नीतिनियम त्याला बदलावेसे वाटतील त्यांत तो फरफार सचवील एनकेनप्रकारेण समाजाला सर्वांग सुदर बनविण्याची खटपट कलावंत करीत असतो. सामाजिक सुधारणेच्या प्रचाराचे कार्य करीत असतांना हरीभाऊ आपट्यांना समाजांत कित्येक सोंदर्य विघातक गोष्टी दिसल्या, धर्माच्या नांवा- खालीं वरूढीच्या धाकामळे समाजांत जे अनिष्ट प्रकार माजन राहिले होते त्याचें यथायोग्य स्वरूप त्यांनी आपल्या वाळमयाद्वारे स्पष्ट केलें. विवेका- नंद, रविः्धनाथ टागोर, अर्रावद घोष इत्यादि धर्माच्या, वाऊमयाच्या व तत्त्वज्ञानाच्या क्षत्रांत होऊन गेलेल्या थोर मह, पुरुषांनी समाजाचें नेतृत्त्व स्वोकारले होते, ज्यावेळीं सकत वाळमयाचा बडीं- वार माजला होता. सवे धमंग्रंथ उच्च वर्णासाठीं राखून ठेवण्यांत आले होते वसवंसाधारण लोकांची उपेक्षा केली जात होती त्यावेळीं ज्ञानदेवांनी नाही का समाजाचें नेतृत्व स्वीकारले? थोडक्यांत सांगावयाचे झाल्यास कला आणि वाडमय पक्‍त्त. जीवनासाठींच नाहीं तर सेवेसाठी आहे म्हणनच मेवेसाठीं कला (811 10' 8९१1८68 88)0) चा पुरस्कार आज अधिकाधिक व्हायला हवा -९कै९- लेखक :-_पद्माकर डावरे एम. एससी. (प्राणिशास्त्र ) ' ज्योत्स्ना ' मासिकाच्या संपादकांकडून आलेलं पत्र मो पुन्हां एकदां वाचलं. “ ज्यो. त्स्नेच्या लघुकथा विशेषांकासाठीं आपण कृपा केरून एखादी उत्तमपैको लघुकथा दाक्‍य तितक्या लवकर लिहून पाठवावी अशी विनंति आहे." पत्राची घडी करून भी. ती पाकिटांत ठेऊन दिली आणि इझिचेअरवर अंग टाकून देऊन नव्या कथेच्या कथानकाविषयीं विचार करू लागलो. ब्रेंच दिवसपर्यंत मनांत घोळत असलेल्या कांही प्रसंगाची मी मनाशी जुळवाजुळव केठी - पण कथेला सुरवात कशी करावी हें माझ्य़ा लक्षांत येईना. थोड्या वेळानंतर चटकन्‌ माझ्या डोक्यांत एक,कल्पना आली “बस्स, असंचे करावं. नाय- कान त्यांच्या प्रेयसीला लिहिलेल्या पत्रानंच कथेला सुरवात करावी ! '' “ उत्तम कल्पना! '' मी स्वतःशी उदगारला. वहींतला एक कोरा कागद फाडून घेऊन मी पेननं त्यावर लिहिण्यास सुरवात केली -- ५“: माझ्या जिवलग उपस - काय लिहूं ? आशिर्वाद कीं नमस्कार? छे; पण दोन्हीहि नकोत. इतक ओपचारिक- पणानं लिहायला आपली मंत्री कांहीं एक दोत दिवसाचीच नाहीं. पण तसं पाहिलं तर तुझी माझी ओळख झाल्याला पुरतें पंधरा दिवसदेखील झाले नाहींत. खरंच, या पंधरा दिवसांत आपण एकमेकांच्या किती जवळ आलो नाहीं? जणं तुझे अन्‌ माझे पुर्वजन्मीचेचे कांहीं क्रूणातबंध होते. मी स्पष्टा्णे कबूल करता. मला तुझ्या- विषयीं आकषण वाटत. तुझ्याशीं बोलण्यांत, तुझ्याबरोबर फिरण्यांत, तुझ्या सहवासांत मला कल्पनातीत सुख मिळतं आणि माझी खात्री आहे तुलाहि तसंच वाटत असल पाहिजे! तांत्रिक भाषेंत यालाच 'प्रेम म्हणतात. मी त्याला कांहींच म्हणं शकत नाहीं. कारण मला जें तुझ्याविषयी वाटतं त्याचं वर्णन शब्दांनी करतां येणं शक्‍य नाहीं. उषा, मग एक विचारू का? माझ्या आयुप्यांत माझी अर्धांगी या नात्यानं तं प्रवेश करू शकशील ? स्पष्ट विचा- रल म्हणन क्षमा कर, पण हें केव्हां ना केव्हां तरी विचारणं आवश्यक होव. होय ना ? तुझ्या कालच्या पत्रांत तूं व्यक्‍त क्रेलेलो भीति अगदींच व्यथं आणि निराधार आहे. तं लिहिलंस कीं “ मला असं कळलय, कौं तुमचं एका मुलीवर प्रेम आहे आणि तुम्ही नेहमीं तिच्याकडे जात असता.'' हो अगदीं खरं आहे तें! सव्वीस पद्माकर डावरे ५ /४ ९८९० /०/ ३० “७ ९३० “४० ०५३ “४ ३» /९५१३० “९५१५७३० “४४ ०७३० ७१ ३४ /०० “०३ ८२९१० “कॅ /१/९० ३ ९४९३ “०४ के” २४३ शरि “के / क» मी रोज तिच्याकडे जात असतो, कारण ती माझी मामेबहीण आहे. आणि माझं तिच्यावर अतिदाय प्रेम आहे; पण तें भगिनी-प्रेम! सम- जलं ना आतां तरी ? उषा, अजूनहि माझ्याविषयी तुझ्या मनांत शंकाच आहे कां ग? असूं दे, आज संध्याकाळीं हिलवर फिरायला जाऊं या - त्यावेळीं मी तुझे सारे गैरसमज दूर करीन. मग तर झालं? अरे हो बरी आठवण झाली, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. काल मो तुला जीं गुलाबाचीं फुल पाठवली होतीं ना !......' क न रः नै अन्‌ एवढ्यांत घड्याळाचा एक ठोका पडला. मी दचकून घड्याळाकडं पाहिलं ! बापरे साडेदहा ? इकॉनॉमिक्सच लेक्चर बुडणार कौं काय आज ?' असं मनाशीं म्हणून मी चटकन्‌ उठलो, लेखासाठीं घेतलेल्या कागदांची आवरा- आवर करण्याच्या भानगडींत न पडतां टॉवेल घेऊन मी बाथरूमकडे धांवत गेलो. स्नान करतांना माझ्या मनांत आल - आज लक्‍्चसं संपली कों परस्पर रदमीकडं जायच. तिची मावशी चारल.च घराबाहेर पडते. आपण कमोतकमी साउंचार वाजेपर्यंत तरी गेलं पाहिजे. जर कां उशोर झाला तर रश्मी अशी भडकेल कों विचारतां सोय नाहों. विचाराच्या भरांत घाईघाईनं स्नान आटोपून मी परत खोलींत आलो. कपडे करतांना माझी सहज टेबलाकडं नजर गेली. मला थोडंसं आव्चयं वाटलं, कारण टेबलावरचों पुस्तक विस्कटल्यासारखीं दिसत होतीं. “आपल्या पश्‍चात कुणी खोलींत तर येऊन गेलं नाहीं ? ! माझ्या मनांत विचार आला मला निष्कारण अस्वस्थ वाटूं लागलं! पण लगेंच वाटलं कीं झोेजारच्या बोकीलांचा पम्या येऊन गेलां असेल. ' सतावीस मनाच्या अवस्थेकडे दुलंक्ष करून मी झटपट कपडे केले अन्‌ बाहेर पडलो. सायंकाळीं चारच्या ठोक्याला आमचें शेवटचं लेक्चर संपलं आणि 'गुर्जंर कॉलनी ला जाणारी बस गांठली. बस कॉलनीसमोर थांबली त्यावेळेस साडे- चार वाजायला आले होते. कॉलनीला वळसा घालून मी रश्मीच्या बंगल्याकडे जाण्यास निघालो. बंगल्याजवळ येताच मी वर पाहिलं. वरच्या मजल्यावरच्या तिच्या खोलीची खिडकी उघडीच होती. मला हायसं वाटलं ! फाटकांतून आंत शिरल्याबरोबर उजव्या हाताचा जिना चढून मी वर गेलो भन दाराच्या बाजूला अस- लेल्या कॉलबेलच्या बटणावर हात ठेकला. आंतल्या खोलींत ककंक्दापणानं घंटा वाजल्याचा आवाज स्पष्टपणानं मादपा कानावर आला. मी क्षणभर थांबलो. मळा वाटलं नेहमीप्रमाणं “आले हं? हे रदमीचे लाडिक आवाजांत उच्चा- रलेल शब्द एंक येतील अन्‌ चटकन्‌ येऊन तो दार उघडील. दार उघडतांच खोट्या रागाचं सोंग घेऊन ती लगच आंत जाऊं लागेल. तिच दंड पकडून आपण म्हणू “' सरकार! उशीरा- बहल क्षमा असावी, सेवकांचा नादलाज झाला हुजूर! आयले दंड रागानं सोडवून घेऊन ती म्हणेल *' पुरे झाल तें हुजूर अन्‌ मजूर ! रोज- चाच उशीर ठरलेला आहे तुमचा ! एखाद्याचा जीव टांगणीला लावण्यांत काय मजा वाटनें कुणास ठाऊक ?” '। अग पण वेड - मो लवकर येऊं तरी कसं ? मी आलो अन्‌ तुझीं ती मावश्ीबाई घरी आली म्हणजे ? चांगलीच शोभा व्हायची ममची !”? “ कांहीं सांगू नका हं ! ” रागानं खादे उडवीत ती म्हणेल '। मावशी रामर्मंदिरांत जाण्यासाठी बरोन्वर चारच्या ठोक्याला बाहेर प्रकाश २७ “१७ ५.४७ “० “४७ “४९४ “९१ “५३-४९ ७० “०५७ *के/रि” “०४ े* “४० “७० शि” “क “क” “७० »२४/ रे “७० “डिश “४० “७४४० १४१४ (४ कि ७७ १४७ पडते आणि ती सहा वाजल्याखरीज कधीं चुकून परत गय्रेत ताहीं हें जसं कांहीं माहीतच नाहीं तुम्हाला! तिच्या हनवटीखालीं हात घालून तिचा चेहरा आपण वर करू अन्‌ कपाळावर ओठ टेकून म्हणूं “ बायका रागावल्या म्हणजे त्यांचं कपाळ इतकं गरम होत असतं हे आपल्याला नव्हतं बुवा माहीत! ” “ होय कां बुवा?” क्षणभर आपला राग विसरून ती म्हणेल, “ मग 'बुबांना' काय काय माहिती आहे तें तरी कळूं द्या!" आपण तिचे दंड गच्च पकडून म्हणूं “बुवांना एकच माहीत आहे! ते म्हणजे कपाळा- खालों नाक असतं अन्‌ त्याखाली आठ असतात! '' आणि -- --- पण रश्मीची चाहूल मला एकू आली नाहीं. मी पुन्हां एकदां बटनवर हात ठेवला. पुन्हा बेल वाजली पण आंतून कुणाचाच भावाज आला नाहीं. “अरेच्या! ” आईडचर्यातं मी म्हणालों अन्‌ दाराला धक्का दिला - त्यासरशी तें एकदम उघडलं गेलं. माझी नजर समोरच असलेल्या पलंगाकडे गेली. ररमी पलंगावर बसली होती. तिच्याकडे पहाताच मला आईच- र्यांचा झटकाच बसला. माझ्या अंगावर सरसरून कांटा उभा राहिला! तिचा चेहरा प्रेतासारखा पांढराफटक पडला होता, डोळे तारवटले होते, केस विसकटले होते अन साऱ्या शरीरावर एक प्रकारची भेसूर कळा पसरली होती. मी एकदम धाबरून म्हणालो “' रइमी-- ”'' अन्‌ झटकन्‌ माझी नजर कॉटजवळच्या टेबलाकडे गेली, टेबलावर “ पॉयझन ' चं तांबडं लेबल असलली बाटली उघडी पडली होती. भीतीनं मी किचा- ळषो “ रश्मी ! हें काय केलंस तू ?” माझ्या डोळयासमोर भयाण काळोख वसरला. काम होतं आहे, गराचा मला उमजच पडेना. कितीतरी वेळ मी जमीनीला खिळल्या- सारखा उभा राहिलो असेन ! रड्मीनं अस्पष्ट आवाजांत हांक मारली “' जयंत ! ” त्यासरशी मी चटकन्‌ भानावर भालो. माझी गारठलेली विचारशक्‍्ति एकदम जागी झाली अन्‌ कांहीं एक विचार न करतां मी जिन्यावरून धांवत खालीं गेलो. कोपर्‍यावरच्या टॅक्सी स्टॅण्डला जायला मला अर्धा मिनिटहि लागला नसेल. एका टॅक्सीच्या उघड्या दारांतून आंत उडी टाकीत मी म्हणालो “' चलो जल्दी ! ग्जर- कॉलनी !_ ” टॅक्सी बंगल्यासमोर येऊन उभी राहिली. मी झपाट्यानं जिना चढून वर गेलो अन्‌ पलं- गावरन रश्मीला उचललं. तिला उचलतांना माझी नजर पुन्हां एकदां त्या बाटलीकडं गली. त्या बाटलीखाली एक पत्र दितत होतं. तें पत्र अन्‌ बाटली मी खिश्यांत घातली आणि रश्मीला उचलून घेऊन खालीं आलो तिला टॅक्सींत ठेवतां ठेवताच मी ड्रायव्हरला म्हणाळो '' ससुन हॉस्पिटल - त,.बडेतोब - एक सेकंदहि गमावू नकोस ! ड्रायव्हरनं भरघांव टॅक्सी सोडली ! वेगदर्शंक कांटा पन्नासाच्य! दिशेनं सरकत होता - तरी पण मला तो वेग कमीच वाटला. माझ्या छातीचे ठोके त्यापेक्षांहि अधिक वेगानं पडत होते. मी रश्मीकडे पाहिलं. तिनें डोळे आतां पूर्णपणें मिटून घेतले होते. बेशुद्धावस्थेंत असावी ती ! तिचा चेहरा निळसर पडत चालला होता. माझ्या सर्वांगावर तरारूत कांटा आला. तिच्या- कडे पहाण्याची माझी छाती होईना. माझ्या हातापायाच्या तळव्यांना दरदरून धाम सुटला. खिशांतून बाटली काढून मीं पाहिलं तिच्यावरचीं पॉयझन ही तांबडी अक्षरं माझे डोळे फाडफा- डून पहात होती, क्षणार्धात त्या अक्षराचे सह- अक्मवीस या पाखरा > ल्डरातच्या प याई कवि - डॉ. नारायणराव नांदापूरकर माझ्या रानच्या पांखरा । नको जाऊ दूरदेशी घरच्या घरी राहूनोया । झाल्य मीरे परदेशी ताड माड उंचीवरी । हिरवीरे तुझी माडी तेथनी त पाहतोसी । नवळाख वतनवाडी मन-भलावनीचा तू । तुझा नवतीचा ठसा मन-धरनी करीते|। फिराया ये राजहसा कितो गगनी भराऱ्या । आतां घशीलरे तरी खिनभरी इसाव्याला । याव माझ्यार मंदीरी सख्या रानच्या पाव रा। किती फिरविशी माना तुझ्या वांचून मजला । घडीभरी करमना गगनीच्या देवांगना । तुझा पाहून ठसका उतरती धरतीला ळोभ लावाया लटका सख्या रानच्या पांखरा । दोठ तुझीर चंचळ ऊर माझा धडधड । नाटी ठरत अंचळ तुझ रानच्या पांखरा । कसं मजळ बोलन बानमारळा कसून । बसे हुर्दात घसून माळ्यानं लाविळी मोट | पानी दांडानं चाललं तुझ्या वांचुून पांखरा । रान झरनी लागल माळियानं शिपूनीया । मळा केळा हिरवागार नाही किलबिल तुझी । मनी उदास शिवार यर सुखाच्या सायर्‍या । माझ्या रानच्या पांखरा पिथिमीच्या पाठीवरी । पळा तुझाच आसरा हिरवा मांडव जाईचा | घांस घाली न साईचा पाड अंबूसर गाड । दत आंब्याच्या राईचा आता माझ्या अगनांत । सांडल्यारे सोन साळी सख्या रानच्या पांखरा । चरायारे येरवाळी सख्या रानच्या पांखरा । किती येऊ काकूळती दवाजीन रेघडली । आपली दाघांची संगती सख्या रानच्या पांखरा । वस्त-ठायींच साजती किती सांगू जिवलगा । चांफ्या शेजारी शवंती. प्रकाश ९९७४४ “४४४ फे" “४ “३/३/ “७४०९४ १४४ “२४” “०/४/ “४४? “१७४ “४१ “४” ३/"/ “४” “//फे' “१/१6 “४ “/”९/ (क “७० ०७/४/ ४१//९/ ४२/०४/ ४ €४१७ ४%/१७ *३/६*७%१ 5 (पान २८ वरून चालूं) स्रावधी तुकडे होऊन माझ्या डोळयासमोर वेडे वाकडे फिडं लागले,डोळयापुढ पुन्हां एकदा अंध!री आली ! ब्रकच्या ककर्श आवाजानं मी शुद्धोवर आली. पांचाची नोट काढून मो टक्‍सोवाल्याच्या अंगावर फेकली आणि डॉक्टराच्या रूमकड धांवत गेलो. सुदैवानं माझ्या ओळखीचे डॉक्टर देसाई रूममध्येच होते. त्याना पहातांच मला काय बोलावं हें समजेना “ डॉक्टर! - रश्‍मो-पॉयझन - टॅक्सीत आहे ती - प्लीज जलदी करा - फॉर माय सेक डॉक्टर! ” एवढंच शद्द माझ्या तोंडून बाहेर पडले. खिशांतून बाटली काढून मो त्यांच्या, हातांत दिली अन्‌ अगातल सारं त्राण नाहीसं झाल्या- सारखं होऊन मी तिथल्या खर्चीवर अंग टाकन दिलं. मंदूला एक प्रकारची विलक्षण ग्लानी आली होतीं. त्याच्या साऱ्या सवेदना नाहीह्या झाल्या होट्या डोळे उघडे असूनहि दिसत नव्हते व कान सुरक्षित असूनहि एकं येत नव्हते. हॉस्पिटलच्या वॉर्डंबॉयजनी रइमीला माझ्या समोरून स्ट्रेजरवरनं नेळं, पण मला उठावंसं वाटेना, माझ्या पायांत तेवडी शक्ति राहिली नव्हती. नाहींतरी मी तिच्या मागोमाग जाऊन काय करणार होतो ? कदाचित पोटांत गेलेल्या विषानं यावेळपर्यंत तिच्या काळजाचा ठाव घेतला असेल आतां जाऊन काय उपयाग होता ? रशमीचा मृत्यू! माझ्या मनाला हे खरंच बाटत नव्हतं ! काल संध्याकाळी तिचा निरोप घेतळा त्यावेळेस किती हंसतखळत बोलत होतो ती. मी जिना उतरत असतांना ती म्हणाली होती ' उद्या लवकर यायचं हं! नाहीतर-” “ नाहींतर काय?” “फाररागवेन मी ! “ खरंच?" ६ रौ १ १) अन्‌ नुसतं रागावणारच नाहीं त र- त्र काय?” ““ कांही नाही ! उद्याच सांगेन!” माग वळून मी झटकन्‌ पुन्हां वर गेलो अन्‌ तिक्षे दंड पकडले. माझं तोंड च्‌कवित दी भ्हणाढी “' आता पुरे नाहो! अस काय करतां?” “उद्याच्या उशीराबहलच्या क्षमेची याचना अगोदरच तुझ्या ओठावर लिहून ठेवतोय ” आम्ही दोघेहि .मोठ्यानं दूंसलो होतो आणि आज-') आज ती माझ्याशी 'जयंत' हा एक शह बोलली होती. कदाचित तो देखील अखेरचाच असू शकेल, यापुढं तिचा सहवास कायमचा संपला. माझ्या विचारशक्‍तीला विलक्षण बधीरता आलो आय॒ृष्याच्या माळरानाला वणवा लागल्यासारख मला वाट लागल. रश्‍्मोच्या . सहवासांतळ सारे प्रसंग माझ्या नजरेसमोर येऊन गेल. तिचा तो खेळकर आनंदो स्वभाव,-सहजासहजी भरळ पाडणारं तिच्या डोळ्यातल तें मिस्किल हास्य आणि तिचा लाडिक प्रणय-या साऱ्या गोष्टीतून निष्पन्न होणार स्वगंसुख मी कालपर्यंत अनुभवल हात मग आजच ? आज तिन हे काय केल. तिन आत्महत्पचा प्रयत्त का कराव! याची मला कांहीच कल्पना यईना. असं काय झाल असेल कीं ज्यामुळे तिला विप घेण्याची इच्छा-मला एकदम त्य पत्राची आठवण झाली. झटकन्‌ मी ते खिशातून काढल अन्‌ त्याची धडी उलगइली मला आउचर्याचा दुसरा धक्का बसला ! तें पत्र रश्मीनं मळा उहेशून लिहिल होतं. धडधडत्या छातीन मी वाचं लागलों. तीस पद्चाकर डावरे ४१७७ ७ “९४० “१४२७ »%१० > 9 “७ ४9 “४ ४ /%/ ३० /२४० ४१४१७ ४ ४ /९/ ७० ३ ७० “के” “९८१० “२२० ०३७० /९९७ २४ // ० “/२/ 2९७/० /७ ७ 2० बकरे 6 प्रला एकेकाळीं अत्यंत प्रिय असलेल्या जपंत- तुम्ही हें पत्र वाचीत असाल त्यावेळेस बाझा आत्मा हें शरीर सोडून निघून गेलेला असेल. तुम्हांला एक अनपेक्षित असा धक्का बसेल आणि थोडफार वाईटहि वाटेल. कोणी सांगावं कदाचित वाटणारहि नाहीं. तुम्ही विचारांत पडाल कों इतक्या आकस्मिकपणानं हिनं आपल्या आयुष्याचा शेबट कां करून घेतला असेल? स्पष्टच सांगू जयंत? त्याला कारण तुम्ही आहांत ! तुम्हो माझा ब्िश्‍वासवात केला. मासं तुमच्यावर असलेलं असीम प्रेम तुम्ही धुळीला मिळवलंत. मी तुमच्यावर टाकलल्या साऱ्या विश्‍वासाचा गैरफायदा घेऊन माझ्याच केसानं तुम्ही माझा गळा कापलात. हें असंच जर करा- क्ष्बं होतें तर प्रणयाचं तें सारं नाटक तरी कशाला केलंत? खरंच, तुम्ही एवढ उलट्या काळजाचे असाल असं मला कधींहि वाटल नव्हतं, तुमची गोड भाषणं, आश्वासनं आणि लग्नाची वचन हीं सारीं सारीं मला खरीं वाटलीं प्रणयाच्या उन्मादातं धंद होऊन मी खऱ्या जगाच अस्तित्व विसरून गेल. कल्पनेच्या साम्राज्यांत तरंगतांना सार्‍या जगाला कस्पटासमान मानून मी वस्तु- स्थितोकडे पाठ फिरवली. पण आज अनपेक्षितपणे माझे डोळे उघ- डळे. उघडल ते कायमचे मिटण्यासाठींच ! दुपारी वाचण्यासाठीं कांहींतरीं पुस्तक आणावे म्हणून आज सकाळीं मी तुमख्या खोलो- वर आले होते. तुम्हाला त्याची कल्पनाहि नसेल कारण त्यावेळो तुम्ही स्तानासाठीं बाथरूममध्ये गेल! होता. दार उघडून मो तुमच्या टेबलाकडे गेलें आणि मला आईडचर्याचा अन्‌ उद्गेगाचा जबरदस्त बक्‍्क! बसला. कारण टेबलावर एक पत्र पडलं होतं. तुम्ही तें तुमच्या जिवलग उषेला लिहिलं होव. एकवीस मो अशावेळीं येईन याचो तुम्हाला कांहींच कल्पना नसल्यानं तुम्ही ते बफिकीरपणानं तसंच षड दिलं होतं. मी तें पत्र वाचलं. त्यांतला प्रत्येक शद माझं अतःकरण कापीत गेला. मी तुमची मामेबहीण आणि तुमचं माझ्यावर भगि- नीप्रम आहे काय? भगिनीला लग्नाचं वचन देणारे जगांतले पहिलेच बंधुराज दिसता तुम्ही ! जयंत, तुमच्या नोचपणाला उपमा देण्यास मराठी भाषा तरी समथ नाहीं. तुमच्या- साठीं मी माझ्या आईवडिलांचं मन दुखवण्यास तयार झालें. कॉलेजमध्ये आपल्या मंत्रीचा एवढा गाजावाजा झाला आणि त्यामुळ मला कोलेज मोडावं लागलं तरी देखील मी त्याकड लक्ष दिलं नाहीं कारण मी माझं भवितव्य सर्वस्वी तुमच्या- बृर सोपवले होतं आणि तुम्हो माझा इतक्या अधमपणानं विश्‍वासघात कराल अस मला कधीं स्वप्नांतहि वाटलं नाही. पण आज मी हे काय पहाते आहे? माझ्य़ा साऱ्या आशा आकांक्षा तुम्हो पायदळों तुडवल्यात ! या दुःखाची भयानकता सहेन करण्याची शक्ति माझ्या अंगांत नाहीं. माझ्या आयुष्याची इतिकतंव्यता आतां संपली, वीष घेण्याखेरीज मला आतां दुसरा पार्गच राहिलेला नाहीं. जात मो. पण त्यापूर्वी हात जोडून एक विनंति करतें कों-तुमच्या त्या नव्या प्रयसीला-- उषेला-तरी माझ्यासारखा दगा देऊं नका.” तुमची-छ: आतां परमेश्वराची -रश्मी माझ्या हातांतून ररमीचं पत्र गळून पडलं! मला स्वत:ला काय होत आहे, हेंच माझ्या डोक्यांत येईना.अंत :करणांत खोल खोल कुठं तरी एक चिता पेटली होती, माझ्या विचारशक्‍्तोच उवंरित छिन्नविच्छिन्न प्रत त्या चितेंत जळत होतं. स्योतून निघणाऱ्या अथंशून्य कल्पनांचा काळाकुट्ट धूर माझ्या अंत:करुणांत कोंदून प्रकाश “२9 9०५०४९० “९५१ /५/१० “७३० ७१० “३०८२४३० “५१३० १०५३० “१० २५९० “४० ३० “७०३४ ८२०१ १९५१० ५१/१/ 0९९३ ४२८१० /२/० /२१० 6७० १३ ४७९० ७७ ४९५९० ७५५६७-- राहिला होता. पायांशीं पडलल्या पत्राकडं माझी मजर गली. रश्मीनं अर्थाचा केवढा विलक्षण अनर्थ करून घेतला होता. लघकथेची नाविन्यपूर्ण सुरवात करण्याच्या हेतूनं मी सुरवातीलाच लिहिण्यास घेतललं तें पत्र-त्या पत्रानं माझ्या आयुष्यांत केवढी भयानक घटना घडवून आणली होती. माझ्या काळजांत अग्नीच्या ज्वाळा उफाळल्या. मला खप मोठ्यानें रड!वंसं- ओोरडावश्च- वाटत होतं-पण माझ्या तोंडून एक शद्दहि बाहेर पडला नाहीं आणि डोळ्यांत अश्रचा एक थेबहि उभा राहिला नाहीं. डोळयास'पोर कांहीं क्षणापूर्वी घउलेल्पा भयानक घटनेच्या तीव्रतेनं अश्रंचा तो अनंत भाणि अपार सागर पार शुष्क होऊन गेला होता कीं काय कुणास ठाऊक? ोन्ही हातांनीं तोंड गच्च दाबन,मो होतो तसाच पडन राहिलो. कांहीं वेळानंतर खांद्यावर कुणोतरी हात ठेवल्याचा मला भास झाला. मो दचकून वर पाहिलं. ते डॉक्टर होते. डॉक्टरांना पहातांच मी ताडकन्‌ उठून बसलो. मो त्यांच्या चेहर्‍्य़ाकडं नजर टाकली. त्यांचा चेहरा थकून गेल्यास,रखा दिसत होता. मी ओळखलं, रइमी, मला सोडून कायमची निघून गेली होती. माझ्या शरोरांतलो उरलेली शक्‍तीहि नाहींशी झली आणि मो हताशपणानं पुन्हां एकदा खुर्चीत अंग टाकून दिल! डॉक्टरांनी प्रेमळ पणानं माझ्या पाठीवरून हात फिरवला अन्‌ ते म्हणाल “ इतक्या थराला कशो गली रे ही गोष्ट जयंत?''... हान्य नजरेनं जमिनीकडं पहात मो शांत- पणानं बालं लागलों, “'रश्मीनं माझ्याविषयी भयंकर गैरसमज करून घेतला होता डॉक्टर, मी माझ्या नव्या लघकथेसाठीं लिहिलेल्या पत्राचा सुटा कागद तिच्या हातांत गेला आणि तिला वाटलं,-जाऊंद्या, माझ्या आयुष्याचीच झाज एक विलक्षण शोककथा झाली आहे. आाज- पर्यंत कुणाच्याहि आयुष्यांत इतकी भयानक शोकान्तिका घडली नसेल! *' वेडा ञाहेस जयंत तं!” '* माझ्या रदमीवरु असलेल्या प्रेमाची तुम्हाला कल्पना नाहीं डॉक्टर! मी वेडा नाहों- वेडा नाहीं म्हणूनच मी जिवंत आहे! या दुःखानं उद्या मो कदाचित्‌ वेडा होईन आणि रश्मी सारखंच वीष घऊन मी./हे तिच्या मागोमाग-” “ जयंत-जरा म.झं एंकशील तं? ” __ “ डॉक्टर माझं सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नका. आता माझं मन बाढ्ांनी शांत होणे शाक्य नाहीं-त्यासाठीं मला माझ्या जिवाचं मोल दिल॑ पाहिजे. र्मी गेळी-” बोलतांबोर्ल्ता माझा गळा दाटून भाला.''जातांना तिनं माझ्या* बद्दल कांहीं सांगगतलं डॉक्टर? कदाचित तिनं मला हांऊ मारलो असेल. अखेरचे दोन दाढ हीळून घ्यावेत म्हणून तिनं मला जवळ बोलावलं असेल-पण मी तिथें नव्हतो. कांहीं म्हणाली ती डॉक्‍्टर?*' डॉक्टरांचा चेहरा एकदम निराळा दिसू लागला. ते म्हणाल, तिचे अखरचे शद? ती म्हणाली, “ डॉक्टर! ' जयंतना पाठवून द्या माझ्याकडे! ” सहस्त्राववी भावना उफाळून आाल्यान माझं हृदय भरून जालं अन्‌ सद्गदित भावाजांत मी म्हणालो “ खरं भाहे ते. मला तिच्याकडं गेलंच पाहिज. तिच्या मृत्यूला कारण मीच झालां. आतां तिला भेटण्याखरोज - डॉक्टर, मला एखादं असं ओषध द्या कीं त्यामुळें ताबडतोब झोप लागली पाहिजे आणि ती देखीन. कायमचीच! एक सुस्कारा सोडून डॉक्टर म्हणाले. “ हुं! पाहिजे असेल तर्‌ देतो मी. उगीच एखाद्याच्या इच्छेच्या आड कश्याला या ? तुझ्या आत्महत्येला मका कांहींच विरोध नाहीं-पण बत्तोव पद्माकर डावरे “१. 0५७५१ २४ “२४३४ ७० ९४९६४० “च /४ र “केके” “रेच ४९५० “९५९ /९/९/ ८९/२७/९४१० ७४१९७० “९४९७ ५९८९० »९८९० ८९.९० ९० /९८ ३७ ८९८९० “०९९० /%९,० ७२७ &४ क केर त्यानंतर तुझी अन रश्मीची भेट होणं शक्‍यच नाहो !'' मी वेड्यासारखा *॥हिलो -- “ कारण - त्‌ स्वर्गात जाशील पण तो इथेच असेल! पृथ्वीच्या - आशिया खंडांतल्या- -हिंदुस्थानांतील -- पुणें शहरांतल्या -- ससून हॉस्पिटलच्या रूम नं. २७ मध्य । ': म्हणजे ?'' आइचर्यानं मी म्हणालो ': म्हणजे काय ? जयंत लेका अगदीच : ढुखक ' आहेस रे त्‌? अरे, एकदां माझ्या हातांत आलेली केस कधीं हातची गेलेली पाहि- लोस आजपर्यंत ? रश्मोच्पा पोटांत गेलेलं सारं बीष बाहेर काढलं गेलं, तिला इंजिक्शन्स दिलीं आणि आतां ती शांतपणातं झोपली आहे.” ५ डॉक्टर ! '' हर्षोन्मादातं वेडा होऊन मो ओरडलो, ““मग हें. मला आधींच कां सांगितल नाहीं?” “ आधीं?” डॉक्टर हंसून म्ह॒गाले “अरे, नुळा हे एकदम सांगितल असतं तर हार्टफेल होऊन आटपला असतास लका. तुम्ही लेखक म्हणजे कसल्या जोरदार छातीचे प्राणी असता हैं काय मला माहोत नाहीं ? आजकालच्या तरूण पिढीला मी फार चांगल्या रीतीनें ओळ- बून आहे, बाबा ! जोव देण्याची तर आजकाल लुमच्यामध्ये एक फॅशनच निघालो आहे. परीक्षेत चापास झालं, नोकरी सुटली किवा एखाद्या धोरीनं नाहीं म्हटलं कीं निघाले जीव द्यायला ! "जू तुमच्या बावळटांनों! अरे जीवअसा द्यावा कीं साऱ्या जगानं त्याचं कोतुक केलं पाहिजे! राके- ःख्या सहाय्यानं मंगळवार जा, गौरीशंकराचं शिखर गांठायचा प्रयत्त करा, आपिरकेचीं रानं बुटाळा, नाहींतर समद्रांत दूरवर जाऊन कुठलं तरी एखादं नवीन बेट शोधून काढा , त्या प्रयत्नांत मेलांत तर जगांत तुमचं नांव तरी त्यांच्याकडे पहात तेहतीस राहील . पण नाहीं - एवढी महागाची आत्म- हत्या तुम्हाला कुठली परवडायला ? तुम्हाला रुपया दोडरुपयांत मरायला पाहिजेंना ! थांब जरा - मी “' आर्सेनिक ' ची बाटली घेऊन येतो, आतां तुला तें घतलंच पाहिजे !” “ डॉक्टर,'' मी ओशाळून म्हणालो “'ज!ऊ द्या ना आतां तें! चकलो मी. पण मला आधीं रश्मीला भेटू द्या डॉक्टर ! " '““ अरे हो पण, जरा दमानं घे. भेटणा- रच ती. आ,हे पण थोडा वेळ तर थांबशील? तिला झोपेतनं एकदम उठवतां येणार नाहो. आणि थांब - मला तिची पण जरा जिरवायची आहे. जीव देते आहे बेटी! हें बघ आतां अत करायच . आपण तिच्या खोलींत जाऊया. त कांहीं वेळ पाटिशनच्या माग उभा रहा -- आणि मो सांगेन त्याच वेळेला वाहेर यायचं, समजल? मी होकार दिला. डॉक्टर बाहेर गेले आणि कांहीं वेळानंतर परत आले. आंत येतांच त्यांच्या म!गोमाग यण्यास त्यांनीं मला खणावलं. आम्ही दोघंहि रश्मीच्या खोलींत गेलो. डॉक्टरांनी मळा पाटिशनच्या माग उभं केलं आण स्वत: आंत गेलोंह़ मला रश्मीला पहावस फार वाटंत होतं - पण त्पावेळो तरी तें शक्य नव्हत! मो स्वतःशींच विचार करूलागला. एखादं विलक्षण स्वप्न पडावं अशा तर्‍हेच्या घटना प्रत्परक्षपणें माझ्या आयुष्यांत घडल्या हो या - अन्‌ घडत होत्या . माझ्या अर्ध्या ताता- पूर्वीच्या अन आतांच्या मनस्थितोंत जमीन अस्मानाचं अंतर होतं. आम्हा दोघांच्या जीवन्मु. त्यूच्या सोमा किती झपाट्यानं बदलल्या गेल्या होत्य़ा देवगतोचं मला मनस्वी आईनेये वाटलं. वखिडकोच्या निळ्या पडद्याआडून दिसणाऱ्या आक्राशांकडे दृष्टि लावूुत मो एकएक क्षण मोजीत होठो. प्रकाष ७ 00० /७/२४ ८७९० /९/१० /५/० ८९० 0० लेके» ४१/१/ ७ लिपि; /७/२० रि 6० 'किपि /७२७ 600 ५९९0७. ४ 9७ 00१२० &कि, /७१७०-/७ि' /%%० 6४0० 6४, थोड्याच वेळानंतर आंतून क्षीण आवाज आला, “मी कुठं आहे?'' तो आवाज रमीचा होता. धडघडत्या छातीनं मी पाटिशनला कान लावून एक लागलों, | '« कसं काय - ठीक आहे रमीतीई ?” डॉक्टरांनी सौम्यपणानं विचारल, “ घाबरू नका तुम्ही समुन हॉस्पिटलमध्ये आहांत मी की आले इथं? तुम्ही कोण? कुणी आणलं मला?” “मी डॉक्टर देसाई. तुमचे जयंत देशपांडे म्हणून कुणी मित्र आहेत न ? त्यांनीं तुम्हाला आणल इथं! "' “ जयंत ” तिनं एकदम विचारलं “' कुठ आहेत ते?! डॉक्टर कांहींच बोलले नाहीत. “सांगा - सांगा ना डॉक्टर ! ” “ काय सागायचं रश्मीताई ! ” निरा- शेच्या आवाजांत डॉक्टर बोलं लागले “ते सध्यां लिहीत असलेल्या एका लघधुकथेच्या सुरवातीचं पत्र तुम्ही वाचलंत-आणि तुम्हाला तें खरंच वाटलं ! आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी थोडा तरी विचार करायला पाहिजे होता तुम्ही. सुदेवानं तुम्ही वाचलात पण तुमच्या मृत्यूच्या कल्पनेनं त्यानी मात्र उरललं वीष घेऊन आत्म- हत्या केली. “' काय सागता हें डॉक्टर? ' रझमोंनं रडव्या आवाजात विचारलं “ खरंच असं झालं! ऑर्हईम५'' ती मोठमोठ्यानं हुंदके देऊं लागली. *- आतां दुःख करून काय उपयोग आहे रश्मीताई? पहिल्याप्रथमच तुम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता. ” “: डॉक्टर ” ती एकदम आवेगानं म्हणाली “मग मला तरी तुम्ही बरं कश्ञाला केलात हो? मला देखील त्यांच्या बरोबरच ---” | "आणि उशींत तोंड खुपसून ती रटं लागली. * रश्मीताई, शांत व्हा जरा. हे पहा- आतां पुर्णपणे देवावर हवाला ठेवून रहा. त्याच्या पोटाचं आंपरेदन करावं लागेल. मी माझ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. पाहूं या तुमच्या नशिबांत असलं तर- डौक्‍्टर मी तुमची फार फार -- । हुं हं पुरे! स्वस्थ पडायचं आतां कांहीं एक बोलायचं नाही. समजल?" ते उठून दाराकडे चाल लागले. दारापाशी आल्यानंतर त्याची एकदम माझ्याकडे नजर गेली. आटोकाट प्रयत्न करूनहि त्याना आपलं हंसू दाबतां आलं नाहीं. त मोठ- मोठ्यानें हसायला लागल आणि हंसत हंसतच म्हणाल- “ आतां पाहातोस काय वेडपटा, जा ना आंत ! त बाहेर गेल आणि जातांना त्यांनी खटकन्‌ दार लावन घेतलं. मी भाईचर्यानं तिकडे पाहिलं. दाराबाहेरचा काळा पडदा त्यांनीं ओढून घतला-- आणि सार्‍या खोलींत अंधार झाला. -*क्रै७-- चौतीस -मानव आणि क्व 34. श्र त्याची संपत्ति- ल॑खक :--वसंत चाणेकर ॥.५१.४.('. 1). लोकणाही-भग तो जागतिक असो वा राष्ट्रीय-हळूं हळूं पण 'निरचितपणें पुढें पावलें टाकोत आहे. तिनें पहिल्यापेक्षा किती पाक्लें पुढें टाकली, ती सध्यां प्रगतिपथावर आहे कौं नाहीं व असल्यास ती किती दिवसांनीं हें विव व्यापील वगरे प्रश्‍न मृत्सही सोडवि- तीलच, आज ती (लोकशाही) प्रगतिपथावर आहे की नाहीं हे शास्त्रीय दृष्टिकोनांतून पाहु व त्याच दृष्टीनें तिची प्रगति कुठपर्यंत होऊ शकेल याचा आढावा घेऊं. आज मानव इतका पुढे गेला आहे कौ ली आपल्या नैसर्गिक गरजा देखील यंत्राच्या सहाय्यानें पुऱ्या करूं शकतो. दहा मनुष्याचे कॉम एका अशवशक्‍्तीच्या एंजिननें पार पाडतो व दहा मनुष्याचें ओझें एका लिव्हरच्या धक्क्याने उचलतो. अर्थात्‌ जोपयंत या प्रगतीचे मोजमाप करण्याजोगे एकाद यंत्र सांपडत नाहीं किवा तो स्वत: शोधन काढीत नाहीं तोपयंत या प्रगतीच्या आढाव्यावरच समाधान मनावे लागणार. १९१७ पासून ते या घटकेपयंत जितकी खनिज संपत्ती भमातेने आम्हांस मुक्‍त हस्तननें दिळी व ज्या सढळपणानें भाम्ही तिचा विनियोग केला तसा विनियोग आम्ही त्यापूर्वीच्या २५००० वर्षांपूवी क्वचितच केला असेल यात आश्चर्ये बाटण्याजोगे कांहीं नाहीं. कारण प्रत्येक उद्योग- पस्तीस धंदाच मुळीं त्यावर अवलंबून आहे आणि या सगळय़ा उद्योगधंद्यांना जैवन देणाऱ्या वस्तू कोणत्या म्हणून प्रध्न केल्यास प्रत्येकजण सांगेल कीं पेट्रोल, कोळसा व विद्यत या होत. तेन्हां प्रथम या तीन उद्योगवाहिनीचा संचार पाहूनच पुढे गेलेलें चांगले. पेट्रोल नसेल तर विञ्वाच्या या प्रचंड रहाटीचा कणाच मोडून पडेल. पेट्रोलच्या प्रचंड खपाचा अंदाजच द्यावयाचा असल्यास अमेरि- कचा दर साली जी प्रचंड व्यय चाळ आहे त्यावरूनच होऊ शकतो. आज अमेरिकस सालीना १५ लाख बेरल पेट्रोल लागत आहे. समजा पेट्रोलचा हाच खर्च चालू राहिला तर जास्तींत जास्त अजून वीस ते तीस वर्ष काहो चिता नाहीं. नवीन खाणी निघाल्या तरी पन्नास वर्षाहून जास्ती पुरेल असा सांठा नाहीं कल्पना करा, विहिरी व खाणी पेटरोलविना कोरड्या पडल्या आहेत, मोठमोठीं अजस्त्र यंत्रे गंज खात पडली आहेत. आणि... ... कल्पनाच करवत नाही! खोल कुठतरी जातो आहो असें बाटते. अक्या या तोवर निरावात आवाचचा किरण दिसेल व तो म्हृणज- शास्त्रज्ञांच्या बद्डीमत्तेचा. या कोरड्या ठणठणीत विशहिर्रीतल्या गाळांतून व्यांनी पेट्रोल काढल्यास न कळ! पण हे देखील ६० टक्क्याहून जात्त निघणार नाहीं. समजा प्रकाशह /%४११५./५१५० ८९०८९० /२/ ४९./१४ ९७० /७/३५ “२४ “3४४ ४ “० के» “९८१ पक “२४३० “४ “२० ७३० “९४३ /३४० //्ि' “४४० ७७ “९७५०३० २४३ “७ ./ ० “२४० “कि पाणी आणि वायू यांस हवेच्या दाबासहित दाखल केल्यास १० टक्के जास्त निघेल पण पूर्ण १०० टक्‍के कधींच शक्‍य नाहीं. समजा हायडरो- जन आणि कार्बन यांच्या मिश्रणांनी पेट्रोल नयार होऊं लागलें तरी तें असें कितीसें होणार? बॅ तयार केलें गेलेच तर नाकापेक्षां मोती जॅँड अस प्रकार होणार ! कारण रॅग्लंड व जमती पा राष्ट्रांत हे प्रयोग झाळे ताहीोंत असे नाहीं पण अशा कृत्रिम पैट्रोलचा खर्च नैसगिक पेटोल- वैक्षा ४॥५ पट अधिक झाला- तेव्हां हा प्रंकार सोडून देण्यांत आला. पेट्रोलचा भाऊ म्हणून कांही शास्त्रज्ञांनी पॉवर अल्कोहूलचाहि उल्लेख केळा आहे. पण अल्कोहल मिळणाऱ्या! पिक्राची लागवड केली तर जमिनीची शक्‍ति नाहीशीं होते- वाझिवाय धान्य टंचाई भासेल, बी वेगळीच. आतां. पेट्रोल कडून कोळशाकड वळूं. फ्थे मात्र मन थोडेसें हलकें होतें कारण अत्पंत सॅवरेने त्या खाणी उपयोगिल्या तरी आम्हास तीनहजार वर्षेपर्यंत पुरेल. अर्थांत इथेहि संशय भाणि ठोकताळे यांना जागा आहेच. संशय हा कीं हा सगळा कोळसा उच्च प्रकारचा नाहीं ब॑ठोकताळा एवढ्याकरितां बांघावयाचा कीं ज्या राष्ट्रांनीं हें भाकीत केलें आहे त्या रांष्ट्रा- देवळ जगांतल्या अर्ध्याअधिक खाणी आहेत ब्र कांहीं कारणामळे या कोळशाची समवाटणी ळी तर वरील मदत कठ'यंत खरी आहे प्राविषयो शंका येणारच पेट्रोल व कोळशांकडून विद्यतू शक्‍तीकडें बळल्यास तेथंहि याच . अडचणी दिसतात, उंचीवरून पाणी पाडन कृत्रिम विद्यत्शक्ति निर्माण करण्याची आज सगळ्या राष्ट्रांना. घाई छागली आहे|. पण अमेरिकेसारख्या धनाढथ राष्ट्रांची फत ४५ टक्के एवढीच गरज काय तां ही वोज ,पुरविते, अशी ्थिति असतांता वीजनिर्मिती करण्यांत...क्रहाम हंदीळ आहे, असें वाटणें अगदीं सहाजिक आहे तेव्हां पेट्रोल व कोळसा तर संपत अल', विद्युत्‌ शक्‍तीच!ही कथा अशा स्थितींत नवीन शक्ति मिळविण्याचे प्रमत्न न झ,ले तर मानव समाज कूठे जाईल हे काय सांगावयास पाहिजे ? अशा प्रकारची नवीन शक्ति मिळ- विण्याचे प्रयत्न पुष्कळ ठिकाणीं झाले व होत आहेत. त्यापैकीं फ्रान्सचा प्रसिद्ध शास्त्रज्ञ क्लॉ- डचा प्रयत्न लक्षांत घेण्याजोगा आहे. विषुवत्ता- जवळील समुद्रसपाटीवरील व समुद्रतळांतील उष्णत!मानांतील फरकाचा फायदा घेऊन त्यानें एक यंत्र बसविलें कांहीं जणांनी पवनचक्या उभा- रल्या, कांहींनीं (112 1101015) तयार केल्या नर वाफच्या इंजिननें सर्वांवर ताण केली. पण येथहि एक अडचण उभी राहिलीवतीही कीं जेथे जेथें ह्या शक्ति सहजसाध्य आहेत ठे प्रदेश उद्योगधंद्यानें समृद्ध नाहींत. येथें अणुशक्तीचा विचार सहजच येण्या- सारखा आहे. पण आतांच वणिल्याप्रमाणें तिचा प्रकार “नाकापेक्षां मोती जड असाच होणार क॥रण अणूंना तोडण्यामध्येच इतका खरचं होतो कीं त्यापासून मिळणारी शक्ति महागांत पडते. याशिवाय हो शक्ति तूते तरी सर्वसामान्य होण्याचे लक्षण दिसत नाही. तेव्हां त्याविषयी विशेष विचार न केलेलाच बरा, परव आपल्या ध्रुपदावरयापचे म्ह्णजे आपण फक्त पेट्रो, कोळसा व विद्युत्‌ यावरच अवलंबून आहोत, व या तोन्हींचा सांठा आज ना उद्या संपणार आहे. तेव्हां उद्याची काळजी असेल तर भाजच हात राखून खर्च करावा नाहीं तर दुसरे उपाय शोधावे व शहाणपणाचा मार्ग खरा दुसराच आहे. कारण तळ्यांतठें पाणी किती दिवप पुरणार? तेव्हां आपल्या बद्धीचो व मेहनतीची पराकाप्ठा करून आपण तवीन छतीस बसंत घाणेकर ७५ ८0१७ /९९० /७९४ “९१७० ७» “९ “कि “७७० /0/१४ ९५१० “२३० “४३४ १४ ८९४१० ३४३४ “४ फ* “२० “१४१ “० ४२५३ ९७४४० /७४ ९० ९४७ ४२५ हे» “९४१ “२३ “२ हात पण अद्यापी उपलब्धनसलेल्या अशा सांठ्यास घातला पाहिजे व तो म्हणजे सूर्यापासून मिळ- शार्‍्या शक्तीचा सांठा हा होय. खरोखरच हा सांठा इतका अजर आहे कीं त्याचा एका /मनि- टाचा व्यय एका वर्षाकरिता मानव समाजाच्या सगळ्या गरजा पुर्‍या करूं शकतो. हा गुप्त सांठा हातास लागण्याचा उश्योर कीं मानव समाज नेह्मी- करितां मुक्‍त होईल. घातूंची(१[९०1]5)स्थिति वरील ज्वलन- शक्‍तीहत किती तरी चांगलो आहे. पण म्हणून अतिशय बेफिकिर होण्याचें कार नाहीं कारण अमेरिकन भगभशास्त्रज्ञांचा विचाराप्रमाणें उपपृकव धातूंचा असाच उपयोग होत गेल्यास, याच डीच्या अखेरोस त्यांची कमतरता तीब्रतनें जाणवं लागेल व हें संकट टाळावयाचे असल्यास आपणास तीन उपातप्रयोजना आांखाव्या लागतील. १) एकदा उपयोगिलेल्या धाशच फिरून एकदां उपयोग करणें, या उपाप्रामुळे लोखंड २५ टक्के, दिसे २० टक्के व जस्त १० टक्के परत मिळूं शकतात. | २) दुसरा उपाय टेक्नालॉजीचा आहें. थामुळे धातूस अशद्धावस्थत मिळवितां येते. यापासूनच मळधातू प्राप्त केली जाते. यामळे भूगर्भातोह धातू तशीच रहाते, उदाहरणाथ अल्यूमिनियम या धातूस थेष्ट खाणो- घासून मिळविण्याऐवजी जर चिकण मातो खगेरे पदार्थांपासून संपादल्यास तिचा उपयोग. धुष्कळ काळपर्यंत होऊं धाकठी, । ३) तिसरा उपाय हा कों, दुमिळ धातंच्या एंवजी सहज मिळणाऱया धातूंचा उपयोग करण्यांत यावा उदाहगरणायं अल्यू- मिनियमया धातू एवजो लोखंडासच उपयोगांत आणावे, न अल्यूमिनियमची ' टेन्सीच्या' जवळ सांप- डणाऱ्या चिकण मातोपासून तयारी व मंगने- शियपमची ' फ्रीबोट ' जवळ डॉन केमिकल कंपनी नें समुद्राच्या पाण्यापासून केलेली तयारी सदतीस उल्लेखनीय आहे. यामुळें कित्येक वष या दोन घातूंच्या विवंचनेंतुन मापण मुक्‍त होऊं. या सवं विवेधनावरून दिसून येईल कीं घातूच्या विवंचनतून मुक्‍त होण्याव रितां वरोल उपाय तरं अंमलांत भाणले गेले पाहिजेतचे याहिवाय जागरूक .व _ दूरदर्शपिणानें इतर विलेचनांची संशोधक बद्धीनें चिकित्सा केळी पाहिजे व त्यांतून मुक्‍त होण्याचे प्रयत्न केले, पाहिभत. मानवाच्या सम्पज्ञीचा तिसरा हिस्सा «भमिनीनें 'व्यापला ञआाहे. उद्योगवंद्यात आपण'"'चितीहि भरभराटीत असलो तरी अन्ना- * साठीं जमिनीवरच अवलंबून रहावे लागते याठिवाय सव उद्योगधंदे जग्रिनोंतील उत्पन्ना वरच अवृळेवम जगहेत. दोतुकीविषयक शिक्षण शिविरें, ट्रॅकटसं व अनक्र किसानसभा असूनहि जमीन अजून पडीकच भाहे. याचें कारण जमिनीची दावित बाढविण्याकडे दुलंक्ष झाले हं आहे ब असं लेली दाक्‍्ति देखील नाश पावत दोतको व जंगळ खात्यांच्या प्रयत्नामळें जाम. नीची नष्ट झालेली हाक्ति परतत आहे. पण तिची दाक्ति वाढविण्याचा प्रश्‍न गुलदस्त्यांतच आहे. वास्तविक पहातांदोती हो एक फार मोठा व्यवसाय भाहू व तिचे प्रकन शास्त्रीय व टेक्नॉंलो जकल शास्त्रांत मोडतात. याचकरितां हे प्रश्‍न शास्त्रज्ञांनी व ' टेक्नॉलॉजिस्टांनी सोडवावय़ास पाहिजेत, केवळ ळोकशाहीची प्रगतीच नव्हे तर मानवी वक्षाची प्रगति उपरी/नदिष्ट संपत्तीच्या काटकसरीने व फायदेक्ीररीत्या उपयोग करून घग्यावरच अवलबून आहे. आपल्या गेरसावध- गिरोमुळे किवा निष्काळजीपणामुळे या प्रश्‍नांकडे लक्ष देण्याच्या अगोदरच हा सगळा सांठा संपेळ व बळ गेल्य नि झ्षोंपा केला अशीहि परि- स्थिति कदाचित येईल. तरी या. घोक्यास टाळ- एय्रासाठीं आपण त्वरित लक्ष दिली पाहिजे. नक्षा त्थिदीत या संपत्तीचा ओघ सतत चार्लू रहाण्यासाठी शास्त्रीय संशोधनांची वाट भप- ल्याला त्वरेने चालावयास नकीं काय ? क पका क ८2 डच. भत्ता गेल कांहीं दिवस रुद्रभट प्रुरोहित जवळ जवळ निराळ्याच जगांत दबरत होते त्यांच्या आधींच सतेज आणि गंभीर असणाऱ्या भुद्रेवर कांहीं दिवसापासून अषंस्फुट हास्य प्रकट व होऊं लागले होते. त्यांचा मनोनिग्रह अतिक्य. दांडगा होता. त्यांच्या चेहर्‍यावर गंभीर प्रसत्नते- खेरीज इतर भाव दिसत नसव, आपल्या विशाल हृदयांत अगदीं सर्वच्या स्व विचार कोंडून ठेवण्याची शक्ति त्यांच्याजवळ खात्रीनें होती. कधींहि यत्किचितहि ('वचलित न होण़ाऱ्या रद्र- भटांच्या मुखावर मग हसं कसे? असा कोणता मोठा अत्यानंद त्यांना झाला होता? त्यांच्या हृदयाची अनंत बंधनें झुगारून त्यांच्या मुद्रेवर बिलसणारा आनंद खरोखरीच असामान्य असला पाहिजे. रुद्रभट पुरोहितांच्या अंग कांतींत व मुखपंडलावरून तेज ओसंडून जात होते. त्यांत कमी काहींच न होता उलट रोज त्यांची अंगकांती अधिकाधिक तेज/पुज होत होती, मग त्यांच्या तोंडावर त्मित कसें? खास त्यांना कसलातरी बरनुभत आनंद शाला. होता. अशी कोणती १ व्ष वि ण ८८४८ ८८५८” ८“ लेवक:-- अनत महादेव सोहोनी, बी. कॉम. ज्यू. घटना घडली होती कौं ज्यामुळे त्यांना हा अगदी परमावधीचा आनंद झाला होता? सध्यांचें त्यांचे रहाण्याचे ठिकाण, त्यांची रहाण्याची जागा आणि रहाण्याची पद्धत पाहून कोणालाहि असें वाटलें नसतें कीं रृद्रभट मत्प- जयभट पुरोहित ही व्यक्ति एके काळीं प्रमख शहरांतून वास करीत असे व रेल्वेंत नोकरी करीत असें. रुद्रभटांचे वडोल अर्थातच आड- नांवाप्रमार्णे पुरोहित होतें. रुद्रभटांचें बालपण अगदीं एखाद्या आश्रमस्थाप्रमाणेंच गेलें होते. ते जरी इंग्रजी कामापुरते शिकले होते तरी त्यांचा संस्कृताचा व्यासंग दांडगा होता. वटि- लांप्रमाणेंच त्यांनी बराच काल अध्ययन अध्या- पनांत घालविला होता. परंतु पुढे केलल्या अविरत तीस वर्षांच्या रेल्वे नोकरीमुळे त्यांचा संस्कृ तीशी संबंध बराच दुरावला होता. रेल्वेची नोकरी म्हणजे उठले कीं जायचे कामावर आणि निजावयास घरीं परत यावयाचें. रेल्वेच्या नोकरीमुळें त्यांना एक गोष्टीची फार मोठी सोय झाली होती आणि ती म्हणजे प्रवासाचो. अडवीत अनन सोहीनो ५५,/९/ “२० ७१० “७४१० “२१.० “४७० “४” “१५/७/ “५४० /४/७/ /४/७० “/>/७/० /9/४/ “२७४४७५ /०/७/ “०५७५ /२/१३/ “४४७ “४५/४० ४५४७ “३” ५0८१ “२/० “९१,” “५१.” “९.५१ “९.१० “७३० “० अगदीं रेल्वेच्या या टोकांपासून त्या टोकापर्यंत प्रवास विनखर्चांत करतां येई. दरवर्षी त्यांची कुठे ना. कुठे यात्रा तिघावयाचोचे हिमालय ते, कन्याकुमारी, बारा ज्योतिलिंगांची त्यांनीं दर्शनें घतळी. चारी धामाच्या यात्रा त्यानी यथासांग केल्या सवे प्रमुख धामिक स्थळी तर ते गेळेच पण अगदीं बारीक सारीक स्थळहि तयांनी सोडली नाहीत. या व्यतिरिक्त इतरहि ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे त्यानी पाहिली. नोकरीच्या . तीस वर्षाच्या काळात त्यांच्या आयुष्यांत अर्थातूच बरेच बदल झाले. नोकरी लागल्यावर कांही कालाने त्याच्या वडिलानी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी मध्ये थोडा काळ ग॒ह्स्थाश्रमाचा आश्रय घेतला होता पण ते गृहस्थाश्रमात विशेष यशस्त्री तर ठरळे नाहीतच नि पण ते परत ब्रह्मचर्याश्रमात ढकलले गेळे. त्यांचो पत्नी आणि नवसायासाने त्यांना प्राप्त झाळेली कन्या' या दोघोहि पुरोहितांना सोडन पाठो- पाठ देवाघरी चालत्या झाल्या. या सद गड- बडीत रुद्रभटाना कसा कोण जाणे पण ज्योति- पयांचा अतिशय नाद लागला. त्यांना ज्योतिप्य- शास्त्राच्या अभ्यासापूढ काहीच सुचता, हजारो कुंडल्या अन्‌ शेकडो पचागांच्या पसार्‍या- तून सुटून जवावय़ास खावयाससुद्धा उठावयास फुरसत मिळना. ठराविक ग्रहाच्या ठराविक हालचालीचा परिणाम म्हणून ठराविक घटना पृथ्वीवरील मानव जातीमध्ये घडत असतात हा त्याचा सिद्धांत हाता व तो त्यांना सिद्ध करावयाचा होता. व त्याच दृष्टीनें त्याचा अभ्यास अगदी कसून चालला होता.कोणते ग्रह कोणत्या स्थितीत आले असतां कोणत्या घटना घडतील याचा त्यांना शोध लावायचा होता. नोकरीचा त्याना अगदीं संताप येई पण कोणते ग्रह कसल्या स्थितींत, कोणत्या स्थानी आळे कोण जाणे एकुणचाळीस ज्यांना नोकरी सोडण्याची विपरीत बुद्धि झाली नाहीं त्यांनी उरलेली चारपांन वर्षे कशोबशी नोकरी केली व त्यामळे मिळणाऱ्या पेन्नमुळे त्यांच्या पुढील आयप्याला आथिक स्थैर्य प्राप्त झालें. लोक काय हस्त सामद्रि- "काच्या अगदी निव्वळ थावा एकनसुद्धां त्याला पैसे दऊन मदत करतील पण ज्यातिष्यशास्त्रात सक्लोधन करणाऱ्या येडप्पाळा काण दारापुढे उभे करणार ? कोण देणार थारा? फार बरे झाल त्यानी पेन्शन मिळेपर्यंत पुर्ण नोकरी केळी त्यानी नोकरी सपतांच आपल सर्व बिऱ्हाड-होतेच काय ग्हणा पंचांग पुस्तकांशिवाय - ताबडतोब गांवी नेले. टतर सर्व सारवा सारव, निरवानिरव केळी आणि आपल्या गांवी आपला आश्रम स्थापन केला. त्यांच्या गांवी आल्यावर मात्र त्याना आपले सारे लक्ष आणि तन मन धन आपल्या ज्यातिप्याच्या अभ्यासावर केंद्रित करणे गक्य झाले, त्यांच्या माग सासारगिक पाश आता काहीच नव्ह्ता बायको, मुलगा गेली ही त्याना अगदीं इष्टापत्तीच वाटल्याखरीज राहिली नाहीं. पेन्वानची रक्‍कम दरमहा आपल्या खात्यावर चढवावय़ाचें काम त्यानी एका बॅकेच्या छोट्याणा शाखेच्या स्वाधीन केळे. दर महिन्याला एकदा त्यांना बॅकेत जावे लागे वत्याच दिवशींत आपल्या गरजेच्या सर्वे वस्तू आणून टाकोत असत. स्वयंप'क न स्वत:च करीत. आपलें धणे स्वतःच पिळून टाकोत, देवदर्शनाकरिताच फक्त ते बाहेर पडत आपली दिनचर्या त्यानी अगदी ठरवून टाकलो. ती ठराविक दिन- चर्या त अतिशय कांटेकोरपण पाळीत. त्यांनी आपला अभ्यासाचा विषय सर्वांता सांगितला टोत; प्रकाश ५५/५ €*/४ €४* ९५४ ४४५५ ४४ १५५ “४५ “४५ “>/४ ४ €>/”४ “२४४ “४/५ “९>/४ “२/४ “४ “/४ ९४” “/ “९/४/ “२./४/ ९/४/ “९./४/ »-/९.. //० “९९” :९/५» ०९./५/ “८ कठार तपब्चय ठावाय सिद्धी प्राप्त टात नसते '' हे "याचें मत हो३, कधी कोणी त्याच्या प्रमाणाबाहर महनतोबद्रळ बोल लागल्यास ते वर.ळ उत्तर देऊन त्याच समाधान करीत. बहु- लॅक सर्वच त्याच्या अभ्यासाविषयी उदासीन असत पण कांहोच समाधान त्याच्या ज्याति- याच्या सिद्धातान हात नमे कोणी त्याच्या ज्यातिपावर विव्वास ठेवावयास तयार नसत पण त्यांच्याशी ते कधी वादविवाद करीत नसत. फारतर म्हणत “' आपल्यात अगदी मुळांतच मतातर आहे. वादाने फक्त कंठशोष होईल,” अशा प्रकार सद्रभटांचो तपश्‍चर्या चालं होती. त अभ्यास अगदी सविकल्पसमाधि लावून करीत असत. विणिट ग्रह, विशिष्ट दत विशिष्ट वेळी आल्यास, विशिष्ट घटना विशिष्ट स्थळी घडतात. ते॑ कोणत ग्रह, त्याची कसली दशा,कोणत्या वेळी काय घटना कुठे घडेल इत्यादीचा अभ्यास ज्यपातिप्यशास्त्रसागराच्या अगदी तळापर्यंत जाऊन ते करीत असत. या शास्त्रोदधींत बुडो मारल्यावर आणि त्यांचें मंथन केल्यावर त्यांना त्यांतील रत्ने हाती लागणार होती. रुद्रभटांच्याच शढ्ांत सांगावयाचे म्हणजे त्यांना “ सिद्धी “ प्राप्त होणार होती. अश्ा- प्रकारे भविष्य जाणण्यान्तव ज्योतिप्याचा अभ्यास सूद्रभट करोत होत. तपश्‍चर्या पूर्ण होताक्षणीच त्यासा भविष्य अगदो अचक वत- वितां येणार होते. त्या सिद्धोच्या क्षणाची त अहोरात्र प्रतीक्षा करीत होते आणि रात्रंदिवस तिचे आवाहन करीत होते. >< > > आणि थोड्याच दिवसापूर्वी त्यांन, सिद्धी प्राप्त झाली होती त्याना आता भविष्य अगदी अचूक वतंवितां येणार होतें धन्य ता दिवस, धन्प ता क्षण. त्यांन) त्या क्षणापासून कुठळे ग्रह कुठल्या स्थितीत आले असतां काय घटना घडेल, केव्हां घडेल, कुठे घडेल वगेरेचे ज्ञान होणार होते त्या दिवसा- पासून त्यांना इतका आनद झाला होता कीताो त्यांना आपल्या अत:करणांत दडवून ठेवतां येत नव्हता व त्यांच्या चहर्‍्यावर सदा मदस्मित झळक लागल. त्या दिवसांपासून त्यांती आपल्या सिद्धीचा पडताळा पहाण्यास सुरुवात कली. अर्थातच सव बाबतीत त्यांचें भविष्य शंभर टकके सत्य ठरू लागलं. अगदीं घरगती प्रश्‍नापासून तो अगदो महत्वाच्या सरकारी निर्णयापर्यंत सवच बाबतींत त्यांचें भविष्य तंतोतत खरे ठरू लागले. शजा- रच्या रमा काकूना त्या सोमवारी बाळंत होऊन मळगा होईल, किवा गणपुले सावकाराची तान्ह मांगावरची चाळलळी हयकोर्टातील कॅस त्याच्यावर उलटळ, सिकंदराबादेच्या येत्या णनिः वारो होणाऱ्या रेसमध्ये अमुक अमुक घोडे जिकतील अशी अनुमाने ते काढोत. ठे आजकाल गांवांत चौकशा करीत हिंडत आणि आपले अनुमान खरे ठरलले त्यांना कळलें की ते अति- शय आनंदित होत आणि दिगुणीठोत्साह- होत्सात घरी परतत. एके दिवशी व्यांना एका अधघाताची बातमी लागली आणि दूसरे दिवशी एकतो त्याना समजळ कों तो अपघात खरोखरच झाला होता आणि त्यांना अगोदरच समजले होते त्याप्रमाणे अगदी वरोबर सोळा माणसे ठार झाली होतो. अगोदर यत्किचितटि कल्पना असती तर अपघात खात्रीनें टळला असता असें कित्येकारचे मत पडले. अरेरे, रुद्रभटांचे मन त्याना खाऊ लागले को अपघाती प्रसंग अदी सहज टाळण्याजांगा असून त्या दष्टीनें त्यांनी प्रयत्त केळा नाही. हे सिद्ध कोक मोठे वि'चत्रच असतात. रुद्रभटांनों ठरवून चाळीस अनत सोहोनी ४४० /०८१.० “./९* ८५४७० ४० “४५४० “२/१ “४७३० /१/३० /०४७० ४७ /७/७४ २/९/ ९१० “१ /०/१ /*/३. “९,/९७” ५८ टाकलें होतें को स्वत:च्या फायद्यासाठी शक्‍यतो सिद्धोचा उपयोग करावयाचा नाहीं. त्याना रेथेसमध्य अक्षरश: लाखो रुपये मिळविणे अगदीं सहज शक्‍य होतें पण त्यानो तसे कलें नाही. मग त्यांना असा विचार पडला की मान- सिक आनदाा उपभोग घेण्याखेरीज कशालाच त्यांची सिद्धी उपयोगो नाही की काय ? निदान निरपराध लोकाचे प्राण तरो वांचविलच पाहिजेत. नाही तर काय त्या सिद्धीचा उपयोग? त्यांनो मनाशी ठरवून टाकलें की अपघातांचे प्रवगय टाळावयाचेच. त्याना एक दिवस कळलें की एक म्हातारा भर रस्त्यावर एका मॅकटूकच्या धक्क्याने पडून मरणार व मोटर तशीच पुढे जाणार. त्यांना बालंबाळ खात्री होतो को आपण हा अ[घात नक्क्री टाळू शक रुद्रभट मृत्यूजयभट पुरोहित दुसर्‍या दिवशीं सकाळी उठन वेळवर त्या रस्त्यावर गेले. अगदी सकाळीं सातचो वेळ. रहदारी जवळ जवळ नव्हतोच. योग्य वेळीं एक म्हातारा तेथें आला, अगदी अवक भविष्य. थोड्याच क्षणांत दुरून पॅकचा आवाज ऐकूं येऊं लागला, रुद्रभ- टानी पाहिळे तो ते धड वेगानें येत होते आणि तो म्हाताराहि चक्रमसारखा त्याच वेळी रस्ता ओलांड लागला वाटतें. अगदी अचक. रुद्रभट ओरडले आणि घांवळे आणि अरेरे...धक्का फारच जोरात बसला. ने एक- दम पडले मागे,त्यांचा आत्मा चिरंतनांत विलीन झाला, ती भुरकट रंगाची मॅक ट्रक न थांबवता निघून गली होती. गन करास 1! | ) >> ८ 9८> ८०५ ८ > ट> ा>टा>५ 9७ ह "द ७१८ 9८]: ८7: ट>< > )८><२> 2)८>2<-:_)८->८<२> )०_><०- 9८) टा | रु * ८ .>( - 9) ८9९ 9००८9९ 322 र बा | | र्‍ येठावन्त कानिटकर मी मघ होउनी ल्याळा सुवर्ण रंग दर्व विंदु चुंबनी रविकर वनुना दंग का चेद्रमिषे मी आलिंगी कुमादिनी किति रती भोगिल्या होउनि मदन अनंग ज ग्रूज मुंजळे तुझ्या चुटुक आठांत जे राग रंगळ तुझ्या मदिर नयनांत अगांगी भिनळ बनून जञ विषधार लेवदतांमी, कां करिशी उद्याची बात. - ७2 गर. पक ल्प ीे क्य न नक डा *.... ब्ट ल्वे ढु ही» अ 7 | 1 | १ | र । | १ पै, र द द्र ठी श्न्टा लभ 2९). पक वू "यक. ि व आदम द द्य क जाय एक महान्‌ प्रयोग जीवनाच्या सवे क्षेत्रात सतत नवेनव प्रयोग करण्याची प्रवृत्ति भारतांत प्राचीन काळी मोठ्या प्रमाणावर दिसून ग्रेत होती ३ प्रथोग चाळ होते तोपयंत भारताच्य! जीवनात सर्वागीण प्ररगात होतच गेळा, जीवन- विषयक तत्त्वञान घ्या अश्रवा व्यात्मिक तत्त्वजान घ्या,भारतानें मूलगामी दृष्टीने प्रयाग केळे, या प्रयोगांच्या फ्लितावर समाजान विचार केला. आळेल अनुभव जमस बसल प्र तदनसार जीवनाची आखणी केली म्हणूनच भारताफा भोतिक जीवनांत व अध्यात्मिक क्षेत्रात प्रगति करता आला. प्रयोगाची परंपरा भारतांत चाल होती तोपर्यंत भारतीय जीवनाचा सकाच खाळळा नव्हता. नवे ध्येय, नवी क्षितिज, नेव क्षेत्र यांचं संशोधन जाळ असे. जीवनाला गति होती म्हणुनच समाजाचा प्रगति हात हाती राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इत्यादि अनेक शास्त्रात नव्या नव्या सिद्ाचताचा नर पडत होती. जीवनास समद्ध वरणारी सर्पाति सतत जाडळी जात हाती. प्रयोगाची ही परथरा खडित झाला. नवीं ध्येये शोधण्याचे नव्या क्षितिजाच्या सणा- धनाचे कार्य स्थगित झाळे, त्यामळ जीवनाचा संकोव माळा, शेत्रांचा संकाच माळा, नेल्या संपत्तीचे मार्ग बंद झाळे, पदरी असल्या बेचाळीस सपत्तीचीच महती गाण्यांत येऊ, लागळो.ज्ञाना- च्या क्षेत्रांतील मलुखगिरी बंद झाली. अस: लेल्या जानावर प्रेतिप्ठेचीं तेवढी चढू ळागळीं, या पुटामळ ज्ञानाला शोभा आली पण उजाळा मिळाला नाही. प्रतिष्ठा प्राप्त- झाली पण पराक्रम भेटला नाही,श्रीमंती आली पण वंभव आले ना।ही.पाण्याचे वेभव प्रवाहि- त्वांत अवत.ज्ञानांच वेभव गतिमानतेत असते. प्रवाट अणि गतिबद झाल्याबरोबर प्रगतीच मार्ग रोधळे गेळे,अधोगतीच मार्ग खले झाळे. अधोगति प्रगतीच आहे असे मातून किता तरी दिवस आम्ही चाळलां. उणीारा, फार शीर आम्हाला आमच्या गतीची दिशा सम- जळी. खद वाटला, द.ख साळ घीर सुटळा गति बदळायळा पाहिजे हो जाणीव निमाण साळी. परतु गति बदळावयाची कशी ?£ अन- कानी आपले सिद्घात माडळे,प्रमथ विशद केली, कारिका सांगितल्या, सत्र ग्रथिळी, भाण्य नव्िटिळी पण गतीची दिणा बदलली नाही ! याच काळांत एकर महान प्रयाग सुरू माळा. प्रथम कित्येकांनी या. प्रयाग-कर्त्यारा वेर्यात काढल तरोदि प्रयाग चालच हात! वित्सेकाती या प्रयोगाला विफलता पटवन देण्याचा प्रमत्न कळा, लरीहिप्रयाप चाळच टोला. रणाविना स्वातंत््य मिळत नसत असा प्रकाडटा *-€४ “४/१५ /४५/७” ४७ “४४० “०४४” ४४४ “५७ /४५/७ “९४ /५/४* “४ “४४० “७४७ “9४% “७७ “९१४० ८९.३. “८८९ ८१, “४५१, ५९, /९९.- ९, »५./९» />/१ /९/१, ९, “८”. इतिहासाचा पुरावा पुढ मांडण्यांत आला. लाठीचे हल्ळ झाळे,वंदुकीचे बार उडाळे,विमा- नांनी आग पाडली. नियतीनं दुदेवाचा सडा टाकळा. तरीहि प्रयोग चालच होता. आणि फकेरात्री-मध्यरात्र कलतांच हा महान प्रयोग सफळ झाळा.रणाठिवाय स्वातंत्र्य मिळाळें, पण त्यागाशिवाप मात्र तें मिळाळ नाहो. बळिदानाविना तें जवळ आले नाहीं. प्रश्रोगावांचून तें प्रात्प झालें नाहो. जगाच्या इतिहासांत तो एक महान प्रयोग ठरला दुसराहि एक महान प्रयोग गेल्या महिऱ्यांत भारताने केला.प्रौढ मतदान पद्धतीवर एवढया- मोठय़ा प्रमाणांत जगांत प्रथमव घडलेली निव- डणूक भारताने घडविळी.सार्‍या जगाचेलक्षया प्रयोगाकड लागलें होतें. आमचे छत्र दूर होऊंद्या भारतांत अराजक माजेल अशी पुर्वीच्या राज्यकर्त्यांची शापवाणी खरी ठरली नाहीं. त्याचप्रमाणे एवढया मोठया प्रमाणांत झालेल्या निवडणूका गोंबळाशिवाय पार पडणार नाहीत अशी अनेक तज्ञांनो केलेली भाकितेंहि वरो ठरळी नाहीत. सतरा कोटो प्रौढ मतदारांपैकी ८ कोटींनी मतदानाचा हक्क बजावला अमे- रिकेत ३9 सावेत्रिक निवडणुका झाल्या असल्या तरी १९४८ साली फक्त ५३ टक्क मतदारांनी मतदान केले होते. त्यामानाने पहिल्याच निवडणुकोंत भारताने केठेले मतदान कोतुकास्थद, अभिमानास्पद नाही असे कर्से म्हणता येईल? परकीय राष्ट्रांनीं सुद्धां भारतांत झालेल्या निवडणुकांविषयी प्रशंसोद्गार काढळे आहेत. परवांपर्यंतच्य़ा विरोधकांनी ' स्नेहाच? सल्ले देण्यास प्रारभ केळा आहे. पहिल्या प्रयोगाने भारताला भारतीयत्व प्राप्त झाळे तर दुसऱ्या प्रयोबाने भारताच्या प्रतिष्ठेत भर पडी. तरी प्रयोगांची परंपरा आणखी पुढ चाळ रहावपाची आहे. स्वातंत्र्य मिळाले, लोकशाही राज्प!ची प्राणप्रतिष्ठा झाली तरी भारताच्या आत्म्याची प्रतिठा अद्याप प्रस्थापित करावयांची आहे. पारतंत्र्याच्या काळात आपल्यावर जमलेली काजळी दूर करावयाची आहे. एकराष्ट्रीयत्वाची भावना दृढ करावयाची आहे.युगानुयृग आपल्या पासून दर झालेलो ज्ञानाची गंगा पुव्हां ओघवती करावयाची आहे. त्याचप्रमाणे पारतंत्र्याच्या काळांत संकोच पावलळल भारताचे विणाल आत्मत्व जागृत करावयाचें आहे दोन प्रयाग यशस्वी झालेले असले तरी हा तिसरा महान्‌ प्रयोष चाल ठेवलाच पाहिजे. -- विद्याधर. चौव्वेचाळीस आमचे ८ प्रकारा ' चा हा अक बवाचकांच्य़ा हातीं देतांना आम्हापासून अंतरलल्या आटंस्‌ कॉलेजेतर दोकडो मराठी प्रेमियांता ता मिळत नाही याबट्टळ खेद वाटत आहे. या अंकाच्या सुरुवातीस दिलेल्या मराठी सघाच्य़ा अहवाळांत म्हटल्याप्रमाणे आर्टस कॉलेजच्या घटनेने देशिभापषिकांची संघटना तोडण्पाचा जण चंगच बांधला आहे. विद्याप'ठाच्या आवा- रांतील सर्व कॉलेजांतीट विद्याथ्यचिं प्राति- निधचिक म्हणून आतांपर्यंत एकच संयक्‍त नियतकालिक निघत असें पण यावर्षापासून प्रत्येक कॉलेजचे निराळे नियतकालिक निघावे असा निणंय विद्यार्थ्यांना पूर्वसूचना न देतां वरिष्ठांनी घेतला व आज आर्टस्‌ कॉलेजचे निराळे नियतकालिक प्रकाशित टोत आहे. आर्टस कॉळेजाव्यतिरिक्‍त उतर कॉाले- जांतील नियतकालिके उंग्रजीत अथवा उदंत निघतील पण प्रातिक भाषांना उतर कॉले- जच्या नियतकालिकांत स्थान मिळणार नाही. यासाठीं या वषांच्या सुरुवातीपासू- नच आम्ही कसोशीने प्रयन्त वेळा व सर्वं काँलेजच निदान मातृभापपुरते तरो एकच नियतकालिक असावे अस आमने भ्हणण टत. प्मनाळीस मनोगत फवत्त आटस कॉलेजातील मराठी मात- भाषी विद्यार्थ्यासाठीच आज हा 'प्रकाश ' चा अंक निघत आहे. हजाराच्या वर ज्या निय- लकालिकाच्या प्रति निघत त्याच्या आज अत्यंत प्रयासाने फक्त दोनशे प्रित निघत आहेत. होच परिस्थित राहिळी तर मराठी संघाच्या अस्तित्वाप्रमाणेच “प्रकाश चें अस्ति-वबेटि धोक्यात आहे अस आम्ही आजच सुचवून ठेवीत आहो. नाही तरी ठे वप अत्यंत त्रासार्च व कटकटीचे काणतेहि काम सुरळीत होईल तर गपथ !_ प्रत्येक कामांत सतरा विघ्ने ! ! संपादकमंडळाच्या कार्यकारी सर्मि- तीच्या बेठकीत, “प्रत्येक कॉलेजचं निराळें मर्य नियतकाळिक निघण्यास आमचा विरोध नाही. पण प्रत्येक विद्यार्थ्यांला मग ता कोणत्याडि कालजचा असो आपल्या मातभापत निधणारा अंक मिळालाच पाहिजे ' असा ठराव मीं मांडला होता. पण त॑रदेदिभापिकांचें सहक्राय न मिळाल्यामळ म्हणा किवा उतर कॉलेजातील आमच्याच मराठो बाधवाचा मिळावा तसा पाठिवा न मिळाल्यामळे म्हणा तो. ठराव पास टोऊ शकला नाही आणि आज हा आटस कॉलेजचा 'प्रकाग'चा अक तुमच्या पूढे भाट गळ. प्रकाश ५९/५ “४/४ “४ *“१/४” “९१.४ “११ (३४ ९५९४ “१ “१५ “९/४/ “७४ *४/९१/ “७५४ ५९४ “९५१४ “१४ “९./९/ २.// “४७ “१./४/ “१/४ “९/४/ *९// ८९९. “२/९/ ९/५/ ९// ९.७ आम्हा .मराठी भापिक विद्यार्थ्याची : मायभापसंवंधीची ही उदास वृत्ति अत्यंत घातुक आहे. आपण एकत्रित होऊन मराठी सघासाठी- व नियतकालिकांसाठी झगडा दिला पाटिज. उस्मानिया विद्यापीठांतील मराठी भापेच्या या दुरवस्थेकडे मी सर्व महारा- ष्ट्रीय नागरिकांचे लक्ष वेधू इच्छितो. हा फक्त्त विद्यार्थ्याचाच प्रश्‍न नसून प्रत्येक मराठी भक्‍तावा आहे, सर्वाचा जर जोरदार पाठिबा मिळाळा तर आम्हाला महाराष्ट्र द]रदेच्या मंदिरांत निःशंकपणे प्रवेश मिळेल व जन्म देणाऱ्या मातेहनहि श्रेष्ठ असलेल्या मातृुभाषची सेवा करण्याचें भाग्य लाभेल. या अंकांत इतर काँलजांतील विद्या- थ्यांचे लेख यासाठीच घेतळ आहेत की त्यांच्याहि साहित्यिक वत्ति बहरून याव्यात व * प्रकाण च्या मौलिकतेंत भर पडावी. या वर्षी घटळल्या घटनांपासून धडा घेऊन आमच भापाबंधू एकत्रित येतील व सवंध मराठो विद्यार्थ्याचा हा 'प्रकाण' थाटाने प्रकाणत राहोळ अशी आणा करावी ना? “: देश हो मानवो सपिट होय. देड मण्मय नसतो, तो चिन्मय असतो. माणसें जर प्रकाश- मान असतोल तर देश प्रकाशित होईल. सुजलाम सुफलाम भमीचो कथा आपण जितक्या उच्च कठानें घोषवं तितके जबाबदारीचे ओझं वाढेल माणसाच्या हातून जर देशांतील जल सूकून जाईल, फळ मरून जाईल, मलयजवात जर मारक जंतृमूळे विषारी बनेल, सस्यभमि जर वघ्या होईल तर देशाची लाज कांहों काव्य कथनें झाकलो जाणार नाही. ' -- रविन्द्रनाथ टागार ' मनष्यांत दगड आणि ईइवर या दोहोंचे एक मीलन झालेलें असतें. माणूस म्हणज फाय ? चेततनामय दगड. सेहचाळीस -- महात्मा गांधी > *्-०.अभळ ९ -भळा७०-ममा- ०4७७० ०-७ २ आळ ५०, दक ९याक५).&-०-॥ाक. .-७005-0-॥काळ-< -आगड-०-अक< ७४४७-0०-4७. ५४७७-०७ २)-“509-0-५॥७ २) 4509-04 अळाळ-७ लला र्ट आह 9० “> आ 980 आळ आक ४१ अकळ अर ४५ अकळ, » 9 आळ 8 आळ, ७ 4७ ७" गर 48» ६8 क» आक» ७७४ आक डं अबबख वक्रया 0२5 क. आक पाका.) जय "कल्क लहराक ७ कळक 0 दश हाल ळाला>. ळल ककत याहत रहना कमक वात दाटला गे ७ ण | ! म्हणती हातीं कुदळ कशाला, | र | १ खडक काय हो फोडित बसला ॥ | १ | ९ जमीन तरी कां ही कामाची? | १ १ का कां शेतीच्या उपयोगाची ? $ शै ऱ्ह होस कशाला व्यथ श्रमाची ? | १ | | र | ___ कळेनाच कों या वेड्याला १ | ब | ग रा्‌ थाडी भंवती दृष्टी टाका १ | ८ | बघा मले अन्‌ पुरुष बायका ८ | | न | पा त्यांचे हेतू ध्येय ओळखा 9 | वः | ल येत कां लक्षांत तुम्हाला ? ळे - | १ | व्यि उत्तरदायी वनाळ काळी ॥ १ । रै कुठची पुजी असेल जवळी ? | १ | ॥ | > ज्ञ एक्या कामे, फाळ कपाळी, 6 | $ | | चाकारींत जा, उठा अन्‌ चला ३ | भ ॥। गांठी तुमच्या अमेल' कांठी । १ म तरीच नातें गोते होई | ! | $ ळू बाजाराची रीत असें ही | र | । । | ह १ माळन तुमच्या दुज्या गुणाला ४1 $ उत्तरः:--उपयुक्‍ताचें जान नको मज | १ | भां असे क पृजीलीहि काज | | 1; | र| वडावाकृणी खुळा म्हणा मज : | १ त झरा पाहिजे मळा आंतळा ५ !$ | | ँ | ला उथर्चे तिथें प्यालो पाणी | $ | | क र्त तहान शमळी परी न अजनी | क ं न ती चाकोरी म्हणून त्यजूनी | 6 ं चाळत आळो या खडकाळा द | द | | ] | श्रद्धेचे गाठोडे पाठी | श | ! किशन पोहनेरकर, हाती घरिळी कुदळ माठी शै | है | बी. एस सी. माल झऱ्याचे मळा माहिती | $ ढ। $ | दूरच मी, बाजार सोडिला ७ | द ग क क्त *अलक्रक राहाल” , राळ ९? तळा. , काका 0-कळाळ २ णमीकतक. २-2.” जक नय:ाळळत- वाळली ळल :वाळाळऊतककाकळ कल्क शाका ्क्ककतककळड कवक -ाााळ- जळ त ानताा एकला) वया 5-ककळळ आ» ६५% ठक अकळ १ ७४ &८ळ आळ ६७ अकळ, 4७% ७9 ७७ » » अक ७७% 4७ अकळ ५४% आळ आळ ६8 अक अक 5७ कळ, कक्कर... का उसका पकडावा > -0-तताकाडाल-२ »यतलाहळ्ा २-दळलक-. साह -६०यन्ळह वकाह्मक वततकी ल्क लतालााक- , याकाळ 2 कल्क या कका फळ कलन करट; 16. र गत ्ं भा £ र चत रचत धोप धकतच आह पर काभवक नचा १: कः] ॥॥0-4८14-20१-1- युट. > द 1: &!:! -1- |... १-2 दळी का 1) 1 :'४' - शि क्क ग्या शा पपया ताता शाय य १० ति 1: 1: टी 000) /५४0.24%.६७४४ ३ ६)... ०0 | डॉग ११) 1.५ "10 र) त की तमी ५ ; न न री र (७ - £ माझी देशभक्ति अशी कांहीं एकांतिक वस्तु नाहीं. ती सत्र व्यापी - आहे. सवे जीवन व्यापी नसणारा धम अगर ठेशभक्ति माझी नव्हे. मी केत्ळ मानत प्राण्यांतच बंधुत्व भावना प्रस्थापित करूं इच्छितो असें नव्हे तर सकल प्राणी मात्रांत ऐक्य निर्माण करूं इच्छितो, त्या अवस्थेचा श अनुभत्र घेऊं इच्छितो ” टू -- महात्मा गांधी. $ै व अययाशम्ययामनयायाजयाकाचयाहाममयकभाककाचयनधकामडभ्याकळमवताय्क क-न क. १ 7१4. श जयहिंद प्रिटिंग प्रस, १४५ २/५, नारायणगुडा, हेंद्रावाद-द.